शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

अध्यात्मिक - स्वर्ग आणि नरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 03:58 IST

स्वर्ग आणि नरक ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत.

जेव्हा माणूस मरतो, तो आपले शरीर टाकतो आणि सोबत आपली सदसद्विवेकबुद्धीसुद्धा. पण मनाच्या स्मृतींचा हिस्सा मात्र तसाच कार्यरत राहतो आणि या शाबूत स्मृती मनोवृत्ती म्हणून कार्यरत असतात. या स्थितीत मृत व्यक्तीला निवड करणे शक्य नाही. कारण त्याने आपली सदसद्विवेकबुद्धी गमावली आहे. असे निवड स्वातंत्र्य नसल्यामुळे, जर त्याचा स्मृतिकोश दु:ख आणि क्लेशांनी भरलेला असेल, तर हे दु:ख लाखो पटींनी वाढू शकते. उदाहरणार्थ, या क्षणी जर तुम्ही रागावलात, तर तुम्ही तुमची सदसद्विवेकबुद्धी वापरून राग नियंत्रणात ठेवू शकता. पण जर ही सदसद्विवेकबुद्धी तुमच्याजवळ नसती तर हा राग उफाळून उद्वेग बनला असता. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, मग त्या क्षणापर्यंत जे काही त्यांच्या मनात साठलेलं असो, मृत्यूची ती शेवटची घटका अत्यंत महत्त्वाची असते. कारण जर आयुष्यभर त्यांची मनोदशा सामान्यत: आनंदी असेल तर मृत्यूपश्चात तीच स्थिती अनेक पटीने वाढते. आणि मनोदशा सामान्यत: क्लेशदायक स्थितीत असेल तर तेसुद्धा कित्येक पटीने वाढू शकते. एक व्यक्ती अत्यंत क्लेशकारक दशेत असेल तर आपण म्हणतो ही व्यक्ती नरकात गेली आहे. जर ती अत्यंत आनंदावस्थेत पोहोचली असेल तर आपण म्हणतो ती स्वर्गात गेली आहे.

स्वर्ग आणि नरक ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत. या अनुभवाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, विशेषकरून मृत्यूनंतर. योग परंपरेत एक सुंदर कथा आहे. एक चौऱ्यांशी वर्षांचा योगी होता आणि सर्वांना तो सांगत सुटला, ‘तुम्हाला माहीत आहे मी मरणार आहे आणि लवकरच मी स्वर्गात जाणार.’ इतर योग्यांनी त्याला विचारलं, ‘तुम्हाला कसं माहीत, तुम्ही स्वर्गात जाणार? देवाच्या मनात काय चाललंय, तुम्हाला माहीत आहे का?’ योगी म्हणाला, ‘देवाच्या मनात काय चाललंय त्याच्याशी मला काय करायचंय. माझ्या मनात मात्र काय चाललंय मला माहीत आहे.’ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक