शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

अध्यात्मिक - स्वर्ग आणि नरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 03:58 IST

स्वर्ग आणि नरक ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत.

जेव्हा माणूस मरतो, तो आपले शरीर टाकतो आणि सोबत आपली सदसद्विवेकबुद्धीसुद्धा. पण मनाच्या स्मृतींचा हिस्सा मात्र तसाच कार्यरत राहतो आणि या शाबूत स्मृती मनोवृत्ती म्हणून कार्यरत असतात. या स्थितीत मृत व्यक्तीला निवड करणे शक्य नाही. कारण त्याने आपली सदसद्विवेकबुद्धी गमावली आहे. असे निवड स्वातंत्र्य नसल्यामुळे, जर त्याचा स्मृतिकोश दु:ख आणि क्लेशांनी भरलेला असेल, तर हे दु:ख लाखो पटींनी वाढू शकते. उदाहरणार्थ, या क्षणी जर तुम्ही रागावलात, तर तुम्ही तुमची सदसद्विवेकबुद्धी वापरून राग नियंत्रणात ठेवू शकता. पण जर ही सदसद्विवेकबुद्धी तुमच्याजवळ नसती तर हा राग उफाळून उद्वेग बनला असता. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, मग त्या क्षणापर्यंत जे काही त्यांच्या मनात साठलेलं असो, मृत्यूची ती शेवटची घटका अत्यंत महत्त्वाची असते. कारण जर आयुष्यभर त्यांची मनोदशा सामान्यत: आनंदी असेल तर मृत्यूपश्चात तीच स्थिती अनेक पटीने वाढते. आणि मनोदशा सामान्यत: क्लेशदायक स्थितीत असेल तर तेसुद्धा कित्येक पटीने वाढू शकते. एक व्यक्ती अत्यंत क्लेशकारक दशेत असेल तर आपण म्हणतो ही व्यक्ती नरकात गेली आहे. जर ती अत्यंत आनंदावस्थेत पोहोचली असेल तर आपण म्हणतो ती स्वर्गात गेली आहे.

स्वर्ग आणि नरक ही काही भौगोलिक ठिकाणं नाहीयेत. या अनुभवाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, विशेषकरून मृत्यूनंतर. योग परंपरेत एक सुंदर कथा आहे. एक चौऱ्यांशी वर्षांचा योगी होता आणि सर्वांना तो सांगत सुटला, ‘तुम्हाला माहीत आहे मी मरणार आहे आणि लवकरच मी स्वर्गात जाणार.’ इतर योग्यांनी त्याला विचारलं, ‘तुम्हाला कसं माहीत, तुम्ही स्वर्गात जाणार? देवाच्या मनात काय चाललंय, तुम्हाला माहीत आहे का?’ योगी म्हणाला, ‘देवाच्या मनात काय चाललंय त्याच्याशी मला काय करायचंय. माझ्या मनात मात्र काय चाललंय मला माहीत आहे.’ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक