शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

Spiritual : गीता मंदिराचा गाभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 13:31 IST

माणसाला माणुसकी शिकविणारा ग्रंथ म्हणजे गीता. गीता हे परमार्थाचे रत्नभांडार आहे.

गगनं गगनाकारं सागर : सागरोपम:।गीतेश्वरी महाविश्वे गीतेश्वरीव विघते।।माणसाला माणुसकी शिकविणारा ग्रंथ म्हणजे गीता. गीता हे परमार्थाचे रत्नभांडार आहे. गीताधर्म म्हणजे विश्वधर्म असे विवेकानंद म्हणतात म. गांधीजीच्या मते -मानवाच्या साऱ्या समस्या गीतेमुळे सुटू शकतात. इमर्सन म्हणतो- गीता हा जगातील सर्वोत्कृष्ठ ग्रंथ आहे. मारुतीने जन्मल्याबरोबर सूर्यबिंब ग्रासायला उडी मारली. त्याप्रमाणे गीतेने जन्मल्याबरोबर इतकी उंच उडी मारली की, जागतिक साहित्य सारस्वतात तेवढी उडी कोणत्याच ग्रंथाने मारली नाही. भोगजीवनाचे भावजीवनात रुपांतर करणारा हा अलौकीक ग्रंथ आहे. ज्ञान, कर्म, ध्यान भक्ती हे गीता मंदिराचे ४ स्तंभ असून, शांती हा त्या मंदिराचा सुवर्णकलश आहे आणि अहकांरनाश हा गीतेच्या तत्वज्ञानाचा खºया अर्थाने पाया आहे.साºया वेदांचे सार महाभारतात महाभारताचे सार गीतेत आहे आणि गीतेचे सार नवव्या अध्यायात आहे. म्हणूनच चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानराज माऊलीनी संजीवन समाधी घेतली तेव्हा ९ वा अध्याय मांडीवर ठेवला होता. खºया अर्थाने गीतेचा ९ वा अध्याय म्हणजे गीता मंदिराचा गाभारा आहे.ह्या अध्यायात भगवान गोपालकृष्णानी आपण जग व प्राणीमात्राबद्दल विवेचन केले आहे. ज्ञानोपासना, भक्ती उपासना, स्वर्ग मृत्यूबद्दल सांगितले असून जे अनन्यनिष्ठ होवून माझे चिंतन करुन मला भजतात त्यांचा योगक्षेत्र मी चालवितो असे ब्रीदच स्पष्टच केले आहे.अन्यन्यास्थित यंतो माम ये जनाम पर्युपासते।तेषाम नित्याभियुक्तानाम, योग क्षेमं वहाम्यहम।।जीवनात न मिळालेली वस्तु मिळणे ह्याला योगं म्हणतात आणि मिळालेल्या वस्तूंचे रक्षण करणे ह्याला क्षेम म्हणतात. ही दोनही कामे भगवंत करतात फक्त अनन्यचित्त हा भाव भक्तांचा असावाभगवंतानी भक्तीचा आधार घेवून, सर्वांना दिलासा दिला आहे. भक्तीने जे साधते ते ज्ञानाने किंवा कर्माने साधत नाही. समर्पणाची भावना असेल तर त्यात प्रचंड शक्ती असते सुदाम्याचे मुठभर पोहे, रुक्मिनीच्या एका तुलसीपत्राचे महत्व भावात्मकदृष्ट्या श्रेष्ठ आहे.पत्रं पुष्पं फलं तोय, यो मे भक्त्या प्रयश्र्च्छती।तदहम भक्त्यु पºहंतम अश्वनामी प्रयतात्मन:।। (गीता ९/२६)म्हणूनच संत मांदियाळीचा संदेश हा ध्यानी घ्यावाकाम करते रहो, नाम जपते रहो।कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो ।। धृ।।सुखमे सोना नही, दु:खमे रोना नहीकर्म मार्ग मे निष्काम, बढते चलो ।। १।।लोग कहते है भगवान आते नहीद्रोपदी की तरह तुम बुलाते नहीभक्त प्रल्हाद जैसे पुकारा करोकृष्ण गोविंद गोपाल गाते चलो ।। २।।देव हा भावाचा भुकेला आहे. द्रव्याचा नाही. भक्तीचे माहेर असणारा हा अध्याय राजविद्या गुह्य योग स्पष्ट करतो.मन्मना भव मद्भक्तो, मधाजी मा. नमस्कुरु।मामेवैष्यासि युक्तवैवम आत्मानं मत्परायण:।। (गिता ९/३४)- ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मिरगे

टॅग्स :spiritualअध्यात्मिकliteratureसाहित्यcultureसांस्कृतिकAkolaअकोला