शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

...तेव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 03:02 IST

तुम्ही जर तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्ची घातली, तर साहजिकच तुम्ही काही साध्य करू शकणार नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेवएकदा तुम्ही प्रामाणिकपणे अध्यात्माच्या मार्गावर आलात, की तुम्ही त्याप्रति फक्त तीव्र इच्छा बाळगून भागणार नाही, तुम्ही झपाटलं पाहिजे. तुमच्यातील जीवन चैतन्याचं शिखर गाठायचं असेल, तर तुमच्यापाशी असलेली सर्व ऊर्जा एकाच दिशेने केंद्रित करणं आवश्यकआहे. तुम्ही जर तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्ची घातली, तर साहजिकच तुम्ही काही साध्य करू शकणार नाही. म्हणूनच गुरू तुमची ती पोकळी गरजेनुसार भरून काढतात. पण तुम्हाला तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करायची असेल, तर ते व्यर्थठरेल. म्हणून एकदा का तुम्ही प्रामाणिकपणे अध्यात्माच्या मार्गावर आलात, की झपाटून जा. तुमच्यासाठी दुसरं काहीही नाही. इतर सर्वकाही तुम्हाला तेथे पोहोचविण्यासाठी आहे. जेव्हा असं होतं, तेव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा होतो. तसं नसेल, अध्यात्म म्हणजे तुमच्यासाठी केवळ एक दुय्यम दर्जाचा छंद असेल, जणू एक प्रकारचं आध्यात्मिक मनोरंजन. कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन शोधत असतात आणि काही लोक आध्यात्मिक मनोरंजनात वेळ घालवतात. तरीसुद्धा हे तुमचं निवडस्वातंत्र्य आहे. परंतु तुम्हाला ज्ञानप्राप्तीची खरीखुरी आस असेल, तेव्हा तुमचं संपूर्ण अस्तित्व फक्त एकाच दिशेने, एकाग्रतेने समर्पित असणं आवश्यक आहे. तुम्ही त्याने पूर्णपणे झपाटलं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात उचलत असलेलं प्रत्येक पाऊल, तुम्हीकरत असलेली प्रत्येक कृती, तुमचा प्रत्येक श्वास एक आध्यात्मिक प्रक्रिया बनते, तेव्हा आयुष्यात कोणताच संघर्ष उरणार नाही. जेव्हा तुम्ही असं म्हणता, हा माझा आध्यात्मिक मार्ग आहे, ते माझं कुटुंब आहे, तो माझा व्यवसाय आहे, तेव्हा संघर्ष निर्माण होतो. पण मी जेखातो, ते केवळ सत्य जाणण्यासाठी, मी काही पितो, ते सत्याच्या शोधासाठी, मी जर काही कार्य करतो तर ते सत्य उमजण्यासाठी. असं असेल तर संघर्ष उद्भवणार नाही.