शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देहभावनेपेक्षा आत्मभावना श्रेष्ठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:49 IST

भावना या दोन प्रकारच्या असतात.त्यात देहभावना व आत्मभावना या दोन भावना असून, त्यात देहभावना या लौकिक बाबींची पुर्तता करतात. ...

भावना या दोन प्रकारच्या असतात.त्यात देहभावना व आत्मभावना या दोन भावना असून, त्यात देहभावना या लौकिक बाबींची पुर्तता करतात. तर आत्मभावना हे पारलौकिक बाबींची पूर्तता करतात. तथापी संत संप्रदायात आत्मभावना श्रेष्ठ असून भगवंतांच्या कृपेसाठी ही आत्मभावना अत्यंत आवश्यक आहे.जीवनाच्या परिपूर्णतेचा देहभावना बदलण्याची अत्यंत गरज असून जो पर्यंत आपण आपली देहभावना बदलत नाही,तो पर्यंत आपणास आत्मलाभ मिळणार नाही. देहभावना ही मनाच्या चंचलतेनुसार बदलत राहते.मात्र,आत्मभावना ही बदलत नाही. जगामध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहे हे प्रत्येकाला वाटते. हा संसाराचा नियमच आहे.मात्र,हा सर्व प्रारब्धाचा भाग आहे. जीवनात प्रारब्ध ही फार मोठी बाब असून, धन,सत्ता,अन्न व चांगल्या कुळात जन्म या बाबी प्रारब्धाने प्राप्त होतात. तथापि बिकट प्रारब्धावर संत हा उत्तम इलाज आहे. संतापेक्षा जगात कोणीच मोठा नाही.संत हे जीवन पथप्रदर्शक असून संतांच्या सान्निध्यामुळे व त्यांच्या सत्संगामुळे जीवन हे अत्यंत पवित्र होते. संतांनी स्वत:च्या जीवनात साधना केली. प्रपंचात मन रममाण असले तरी संसार हा परिपूर्ण नाही. संसार सर्वांगीण मोठेपणा मिळवून देत नाही. प्रपंचामध्ये किती शून्य एकत्र केले तरी बेरीज होत नाही. उलट वजाबाकीच होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगून संसारात राहून परमार्थ साधता येते.

- हभप एकनाथ महाराज चतर

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक