शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

देहभावनेपेक्षा आत्मभावना श्रेष्ठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:49 IST

भावना या दोन प्रकारच्या असतात.त्यात देहभावना व आत्मभावना या दोन भावना असून, त्यात देहभावना या लौकिक बाबींची पुर्तता करतात. ...

भावना या दोन प्रकारच्या असतात.त्यात देहभावना व आत्मभावना या दोन भावना असून, त्यात देहभावना या लौकिक बाबींची पुर्तता करतात. तर आत्मभावना हे पारलौकिक बाबींची पूर्तता करतात. तथापी संत संप्रदायात आत्मभावना श्रेष्ठ असून भगवंतांच्या कृपेसाठी ही आत्मभावना अत्यंत आवश्यक आहे.जीवनाच्या परिपूर्णतेचा देहभावना बदलण्याची अत्यंत गरज असून जो पर्यंत आपण आपली देहभावना बदलत नाही,तो पर्यंत आपणास आत्मलाभ मिळणार नाही. देहभावना ही मनाच्या चंचलतेनुसार बदलत राहते.मात्र,आत्मभावना ही बदलत नाही. जगामध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहे हे प्रत्येकाला वाटते. हा संसाराचा नियमच आहे.मात्र,हा सर्व प्रारब्धाचा भाग आहे. जीवनात प्रारब्ध ही फार मोठी बाब असून, धन,सत्ता,अन्न व चांगल्या कुळात जन्म या बाबी प्रारब्धाने प्राप्त होतात. तथापि बिकट प्रारब्धावर संत हा उत्तम इलाज आहे. संतापेक्षा जगात कोणीच मोठा नाही.संत हे जीवन पथप्रदर्शक असून संतांच्या सान्निध्यामुळे व त्यांच्या सत्संगामुळे जीवन हे अत्यंत पवित्र होते. संतांनी स्वत:च्या जीवनात साधना केली. प्रपंचात मन रममाण असले तरी संसार हा परिपूर्ण नाही. संसार सर्वांगीण मोठेपणा मिळवून देत नाही. प्रपंचामध्ये किती शून्य एकत्र केले तरी बेरीज होत नाही. उलट वजाबाकीच होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगून संसारात राहून परमार्थ साधता येते.

- हभप एकनाथ महाराज चतर

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक