शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

चिंता निर्मूलनासाठी आत्मविश्वासाचे बळ आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:29 IST

चिंता रोग ज्याला झाला त्याची व्याधी निघणे कठीण आहे.

चिंता चिंता समाप्रोक्त: बिंदू मात्रं विशेषत: सचिव दहते चिंता, निर्जिंव दहते चिता

चिता आणि चिंता यात फक्त अनुस्वाराचा फरक आहे. खरे पाहू जाता, अनुस्वार हा धोकादायक आहे. अनुस्वार जर काढून टाकला तर, माणसाला चितेवर जावे लागते ह्या विधानाचा अर्थ बघितला तर, असे लक्षात येते की, चिंता रोग ज्याला झाला त्याची व्याधी निघणे कठीण आहे. ह्या व्याधीमधून बाहेर पडायचे असेल तर, आत्मविश्वासाचे बळ आवश्यक आहे. ह्या भूतलावर अवतिर्ण झालेल्य संसारातील प्रत्येकाला काहीना काही चिंता असतेच. व्यक्ती परत्वे चिंतेचे प्रकार विविध असू शकतील. त्याचा परिणाम शारीरिक, मानसिक होत असतो. चिंतेतून मुक्त व्हायचे असेल तर नैराश्य दूर करावे. मनामनात सुसंवाद साधून चैतन्य वाढवावे हा संताचा विचार आशावादी वाटतो.     चिंता करणे ही माणसाची एक व्याधी आहे. भूंगा जसा लाकडाला पोखरतो त्याप्रमाणे चिंतारूपी भूंगा मानवी जीवन पोखरीत असतो. बुडत्याचा पाय जसा खोलात जात असतो त्याप्रमाणे चिंता करण्याची स्थिती होत असते. चिंता केल्याने जीवनातील समस्या अधिकाधिक वाढतात. म्हणूनच संत सांगतात त्याप्रमाणे ‘शुभचिंतन’ करीत राहण्याची प्रकृती हा चिंतनावर एकमेव उपाय आहे.

-हभप डॉ. ज्ञानेश्वर मिरगेशेगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक