शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

चिंता निर्मूलनासाठी आत्मविश्वासाचे बळ आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:29 IST

चिंता रोग ज्याला झाला त्याची व्याधी निघणे कठीण आहे.

चिंता चिंता समाप्रोक्त: बिंदू मात्रं विशेषत: सचिव दहते चिंता, निर्जिंव दहते चिता

चिता आणि चिंता यात फक्त अनुस्वाराचा फरक आहे. खरे पाहू जाता, अनुस्वार हा धोकादायक आहे. अनुस्वार जर काढून टाकला तर, माणसाला चितेवर जावे लागते ह्या विधानाचा अर्थ बघितला तर, असे लक्षात येते की, चिंता रोग ज्याला झाला त्याची व्याधी निघणे कठीण आहे. ह्या व्याधीमधून बाहेर पडायचे असेल तर, आत्मविश्वासाचे बळ आवश्यक आहे. ह्या भूतलावर अवतिर्ण झालेल्य संसारातील प्रत्येकाला काहीना काही चिंता असतेच. व्यक्ती परत्वे चिंतेचे प्रकार विविध असू शकतील. त्याचा परिणाम शारीरिक, मानसिक होत असतो. चिंतेतून मुक्त व्हायचे असेल तर नैराश्य दूर करावे. मनामनात सुसंवाद साधून चैतन्य वाढवावे हा संताचा विचार आशावादी वाटतो.     चिंता करणे ही माणसाची एक व्याधी आहे. भूंगा जसा लाकडाला पोखरतो त्याप्रमाणे चिंतारूपी भूंगा मानवी जीवन पोखरीत असतो. बुडत्याचा पाय जसा खोलात जात असतो त्याप्रमाणे चिंता करण्याची स्थिती होत असते. चिंता केल्याने जीवनातील समस्या अधिकाधिक वाढतात. म्हणूनच संत सांगतात त्याप्रमाणे ‘शुभचिंतन’ करीत राहण्याची प्रकृती हा चिंतनावर एकमेव उपाय आहे.

-हभप डॉ. ज्ञानेश्वर मिरगेशेगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक