शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आनंद तरंग - पूर्वोत्तर क्षण दुर्लभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 03:43 IST

माणसं समूहाने राहतात, पण संयोगात निर्माण झालेली आपुलकी वियोगापर्यंत टिकताना दिसत नाही. मला चांगली संधी चालून आली होती. तो क्षण चुकला नसता, तर माझं बरं झालं असतंं.

बा. भो. शास्त्रीया सूत्रात अज्ञान दशेतले क्षण सोडून द्यायाचे अन् सुजाण अवस्थेतला बोधाचा क्षण आहे, तिथून पहिला क्षण मोजायचा आहे. ‘सब्बं क्षणिकं’ असं बुद्धाला कळलं ते महानिर्वाणाच्या उत्तर क्षणापर्यंत तसंच टिकलंं, हेच ते दान क्षणांंचं मधुमीलन आहे. असंं ज्ञान आपल्याला पण कधी कधी होत असतं. मुलगा झाला की आनंदाचा, शिक्षा भोगताना पश्चात्तापाचा, स्मशानात वैराग्याचा, विरहात मीलनाचा कधी सावधानतेचा क्षण सर्वांनाच भेटतो, पण ते मोहाने धूसर होत जातो व व्रत पातळ होत जातंं. मनाला बसणाऱ्या हेलकाव्याने निश्चलता जाते व चंचलता हाती येते.संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘निश्चलत्वाची भावना जरीनव्हेचि देखै मनातरी शांती केवी अर्जुनाआपु होए’माणसं समूहाने राहतात, पण संयोगात निर्माण झालेली आपुलकी वियोगापर्यंत टिकताना दिसत नाही. मला चांगली संधी चालून आली होती. तो क्षण चुकला नसता, तर माझं बरं झालं असतंं.  असंं आपण म्हणतो, तेव्हा क्षणाचंं मोल आपल्याला कळलेलं असतं. वाईट क्षणाचंं दु:खणंंही कुठल्या तरी क्षणापासून सुरू झालेलं असतं ते आपण अनुभवत असतो. आरंंभाचंं सुख मध्येच खंंडित होतं किंवा शेवटी तरी दु:खात रूपांतर होतं. मैत्री टिकत नाही. आरंंभ सुखाचा, पण अंत दु:खाने होतो. घरी आलेला पाहुणा जाईपर्यंत तरी गोडवा टिकला पाहिजे. सत्कारप्रसंंंगी केलेली स्तुती भाषण संंपेपर्यंत टिकते की नाही, याची भीती वाटते. समोर दिसला की स्तुती, पाठ फिरविली की निंंदा असंं घडतंं. कुटुंब विभक्त होताना कटुता निर्माण होते. सुरुवातीची ओढ तेढाचंं रूप घेते. क्षण कटू, तिखट, बोचरे, हसरे, दुखद व सुखदही असतात, दुखरे असतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक