शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आनंद तरंग - पूर्वोत्तर क्षण दुर्लभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 03:43 IST

माणसं समूहाने राहतात, पण संयोगात निर्माण झालेली आपुलकी वियोगापर्यंत टिकताना दिसत नाही. मला चांगली संधी चालून आली होती. तो क्षण चुकला नसता, तर माझं बरं झालं असतंं.

बा. भो. शास्त्रीया सूत्रात अज्ञान दशेतले क्षण सोडून द्यायाचे अन् सुजाण अवस्थेतला बोधाचा क्षण आहे, तिथून पहिला क्षण मोजायचा आहे. ‘सब्बं क्षणिकं’ असं बुद्धाला कळलं ते महानिर्वाणाच्या उत्तर क्षणापर्यंत तसंच टिकलंं, हेच ते दान क्षणांंचं मधुमीलन आहे. असंं ज्ञान आपल्याला पण कधी कधी होत असतं. मुलगा झाला की आनंदाचा, शिक्षा भोगताना पश्चात्तापाचा, स्मशानात वैराग्याचा, विरहात मीलनाचा कधी सावधानतेचा क्षण सर्वांनाच भेटतो, पण ते मोहाने धूसर होत जातो व व्रत पातळ होत जातंं. मनाला बसणाऱ्या हेलकाव्याने निश्चलता जाते व चंचलता हाती येते.संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘निश्चलत्वाची भावना जरीनव्हेचि देखै मनातरी शांती केवी अर्जुनाआपु होए’माणसं समूहाने राहतात, पण संयोगात निर्माण झालेली आपुलकी वियोगापर्यंत टिकताना दिसत नाही. मला चांगली संधी चालून आली होती. तो क्षण चुकला नसता, तर माझं बरं झालं असतंं.  असंं आपण म्हणतो, तेव्हा क्षणाचंं मोल आपल्याला कळलेलं असतं. वाईट क्षणाचंं दु:खणंंही कुठल्या तरी क्षणापासून सुरू झालेलं असतं ते आपण अनुभवत असतो. आरंंभाचंं सुख मध्येच खंंडित होतं किंवा शेवटी तरी दु:खात रूपांतर होतं. मैत्री टिकत नाही. आरंंभ सुखाचा, पण अंत दु:खाने होतो. घरी आलेला पाहुणा जाईपर्यंत तरी गोडवा टिकला पाहिजे. सत्कारप्रसंंंगी केलेली स्तुती भाषण संंपेपर्यंत टिकते की नाही, याची भीती वाटते. समोर दिसला की स्तुती, पाठ फिरविली की निंंदा असंं घडतंं. कुटुंब विभक्त होताना कटुता निर्माण होते. सुरुवातीची ओढ तेढाचंं रूप घेते. क्षण कटू, तिखट, बोचरे, हसरे, दुखद व सुखदही असतात, दुखरे असतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक