शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

शांती, समाधान, सुख, प्रज्ञा तर केवळ सत्वगुणाचाच परिपाक

By appasaheb.patil | Updated: March 29, 2019 13:40 IST

अध्यात्म अजिबात कठीण गोष्ट नाही. पण अहंकाराचे, जिवाभावाचे, मी पणाचे, मनाचे, संस्कारांचे विसर्जन तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खºया ...

ठळक मुद्देशांती, समाधान, सुख, प्रज्ञा तर केवळ सत्वगुणाचाच परिपाक असताततुम्ही जर सत्वगुणी नसाल तर तुम्हाला कधीही खरे ज्ञान प्राप्त होत नसते. तुम्ही जर सत्वगुणी नसाल तर खरे आत्मज्ञान कधीही तुमच्या जवळपासही फिरकत

अध्यात्म अजिबात कठीण गोष्ट नाही. पण अहंकाराचे, जिवाभावाचे, मी पणाचे, मनाचे, संस्कारांचे विसर्जन तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खºया आत्मज्ञानी संतांचेच मार्गदर्शन गरजेचे आहे. आपल्या भारतात तर अशा आत्मज्ञानी संतांची अखंड परंपरा आहे. पण त्यांच्या उपदेशांचा अर्थ समजावून देणारे आत्मज्ञानी गुरू आज दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे त्यांचा वारसा आमच्या हाती ग्रंथरूपाने असूनही त्यांच्या खºया अर्थाला आम्ही कधीच प्राप्त होत नाही; कारण ग्रंथात जे रहस्य लपले आहे ते केवळ ग्रंथ वाचून, पारायण करून किंवा प्रवचने ऐकून ते रहस्य आपल्याला प्राप्त होत नसते. त्यासाठी आपल्या अहंकाराचे, मी पणाचे, तसेच विविध संस्कारांचे विसर्जन होणे गरजेचे असते. त्या शिवाय सत्याचे कधीच आकलन होत नाही. 

आज आपण माहितीला ज्ञान समजतो आहोत. वास्तविक इतकी दुदैर्वाची परिस्थिती भारतात कधीच नव्हती. आज आत्मज्ञानी गुरूंचे गुरूकुल नष्ट झाले आहे. आज सर्वत्र तमोगुणाचे प्राबल्य झाले आहे, रजोगुणाचेही मोठ्या प्रमाणात संवर्धन झाले आहे, तर सत्वगुण अत्यंत अशक्त झाला आहे.

शांती, समाधान, सुख, प्रज्ञा तर केवळ सत्वगुणाचाच परिपाक असतात. तुम्ही जर सत्वगुणी नसाल तर तुम्हाला कधीही खरे ज्ञान प्राप्त होत नसते. तुम्ही जर सत्वगुणी नसाल तर खरे आत्मज्ञान कधीही तुमच्या जवळपासही फिरकत नाही. इतकेच नाही, तर तुम्ही तमोगुणी असाल तर आत्मज्ञानी गुरूंच्या जवळपास जाण्याचीही बुद्धी तुम्हाला होत नाही, ही १०० टक्के खरी गोष्ट आहे़ आज तर रजोगुण, तमोगुणालाच महत्त्व प्राप्त झाले आहे. - ह.भ.प सुखदेव धारेराव महाराज, सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक