शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

भुके नाही अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 05:34 IST

खरे तर मातृ देवो भव: पितृ देवो भव: अशी शिकवण देणारी आपली संस्कृती.

- प्रा. शिवाजीराव भुकेले

आपला देश तसा धर्मप्रवण आहे. इथे जेवढे धार्मिक सोहळे साजरे होतात, तेवढे जगाच्या पाठीवर कदाचित कोठेच होत नसतील. खरे तर मातृ देवो भव: पितृ देवो भव: अशी शिकवण देणारी आपली संस्कृती. ज्याला माता-पित्यांच्या पायाचे चरणतीर्थ मिळते, त्याला इतर कुठल्याच तीर्थाची गरज नसते. हा आदर्शवाद एका बाजूला आपली बोथट होत चाललेली संवेदना आई-बापांनाच आपला वैरी मानू लागली आहे. हा आत्मघात आहे, जो कुटुंब व्यवस्थेचा कणाच मोडून टाकणारा आहे. अशा माता-पिताद्वेषी माणसांच्याविषयी संत नामदेव म्हणाले होते -जयाचे उदरी जन्माला जों नर । पीडी तया थोर सर्वकाळ ।मानीली अंतरी सखी जीवलग। आत्महत्या मग घात करी ।नामा म्हणे ऐसें पातकी चंडाळ बुडविले कुळ बेचाळीस। ज्यांच्या पोटी जन्म घ्यायचा, त्यांनाच एवढे पिडायचे की, बिचाऱ्या माता-पित्यांना या छळवणुकीपेक्षा मरण बरे वाटावे. अशा कुटुंबद्रोही दिवट्यांना संत नामदेवांनी चंडाळ म्हटले आहे. अशा नराधमास जन्म देण्यापेक्षा वांझोटे राहिलो असतो तर खूप बरे झाले असते अशी पश्चात्तापाची वेळ आज अनेक माता-पित्यांवर येत आहे. त्यामुळे घरे ओस पडत आहेत आणि वृद्धाश्रम ‘हाउसफुल्ल’ होत आहेत. आत्मा-परमात्म्याच्या मिलनाच्या गप्पा मारीत आहेत. आपल्या आई-बाबांना कडकडून भूक लागायची, तेव्हा त्यांना वेळेवर कोरभर भाकरी न देणारी मंडळी भौतिक ऐश्वर्याची सूज आल्यानंतर मोठमोठ्या तीर्थक्षेत्रात जाऊन आई-बाबांच्या नावाने पिंंडदान करीत आहेत. त्यापेक्षा हा ‘पीळदार’ देह दिला, त्यांना जिवंतपणी अन्न, वस्त्र, निवाºयाचे छत्र आणि पुत्राचे वात्सल्य देऊ या ! नाहीतर तुकोबारायांनी म्हटलेच आहे -भुके नाही अन्न । मेल्यावरी पिंंडदान ।हे तो चाळवा चाळवी । केले आपणीच जेवीं ।नैवेद्याचा आळ । वेचे ठाकनी सकळ ।तुका म्हणे जड । मज न राखावे दगड ।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक