शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नवकार मंत्राचा जप करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 02:33 IST

नवकार मंत्राचा जप करीत असताना तो तन-मन व मधुरवाणीने केल्यास त्याचा लाभ त्वरित व हमखास मिळतो. नवकारमंत्रामध्ये उच्चारण शुद्ध असले पाहिजे. रस्व, दीर्घ शब्दाचे उच्चारण त्यानुसारच झाले पाहिजे.

- साध्वीश्री सौम्यदर्शनाश्रीजी

नवकार मंत्राचा जप करीत असताना तो तन-मन व मधुरवाणीने केल्यास त्याचा लाभ त्वरित व हमखास मिळतो. नवकारमंत्रामध्ये उच्चारण शुद्ध असले पाहिजे. रस्व, दीर्घ शब्दाचे उच्चारण त्यानुसारच झाले पाहिजे. तेव्हाच त्याचा प्रभाव पडू शकतो. मंत्राबरोबर मनाला एकाग्रतेने जोडावे व मग बघा त्याचा प्रभाव. मनाने जपलेला मंत्रच आपली रक्षा करतो. ६८ हजार विद्यांनी नवकार महामंत्र बनले आहे. या महामंत्राच्या माध्यमातून आपल्या आत्म्यात समकिताचे बीज पेरले जात असते आणि म्हणूनच प्रभू महावीर झाले. नवकार महामंत्राने आपले आभा मंडळ प्रभावित होत असते. नवकार महामंत्रासारखे दुसरा कोणताही महामांगलिक मंत्र नाही. शरीरातील सर्व व्याधी नवकार महामंत्राच्या जपाने दूर केल्या जाऊ शकतात.आपण स्वत:ला घडवू शकतो. तुम्ही मनपासून नवकार महामंत्राचा जप केला, तर तुम्हाला नक्कीच परमेश्वराचे दर्शन घडू शकते. म्हणून मनुष्याने आधी व्यसनमुक्त होऊन संस्कारी झाले पाहिजे. मुलांना संस्कारीबनवा. त्यांना जास्त पतंगासारखी ढील देऊनका. पतंगाची दोर जशी आपण ताणून धरतो,तशीच ताणून धरा.आपल्या परिवारात अथवा समाजातकोणीही धार्मिक कार्य करीत असेल, तेव्हा त्याच्या धार्मिक कार्यात कोणीही कोणत्याही प्रकारचेअडथळे आणू नये. एका वर्षात तीन चातुर्मास येतात. फाल्गुणी, कार्तिकी, आषाढी. या तिघांमध्ये आषाढी चातुर्मासाला जास्त महत्त्व आहे. पावसाळ्यात तन व मनाला गारवा मिळत असतो. वातावरणात प्रसन्नता असते. म्हणूनच या काळात जास्त व्रत व स्वाध्याय करू शकता.चातुर्मास काळात अभिग्रह धारण करण्याची प्रेरणा मिळत असते आणि म्हणूनच संकल्प आणि नियम स्वत: अंगीकृत करून धार्मिक कार्यात समरस व्हा. साधू-संतांकडे जाण्याचे मनुष्य नेहमी टाळत असतो. कारण त्यांना भीती असते की, साधू-संत आपल्याला नियम पाळण्यास बाध्य करतील. मात्र, नियम आपल्या जीवनाचे कल्याण करू शकतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक