शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नाथ म्हणजे ज्ञानवैराग्याचे भांडार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 02:43 IST

‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती. परकीय आक्रमणामुळे हवालिदल झालेल्या, स्वत्व विसरून गेलेल्या लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी दुष्ट रावणाची रामाने कशी खोड मोडली, याचे सकस वर्णन करून नाथांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले.

- शैलजा भा. शेवडेभजा हो भजा माझ्या एकनाथासी,त्रिकाळी श्रीदत्तात्रेयदर्शन ज्यासी,प्रतिष्ठान, अधिष्ठान मान्य सर्वांसी,प्रकट परब्रह्म भानुदासाचे वंशी ।मुक्तेश्वरांनी संत एकनाथांचे किती सुंदर वर्णन केले आहे. नाथ म्हणजे शांतिब्रह्म. करुणेचा अवतार. नाथ म्हणजे सद्गुरूचा महिमा. नाथ म्हणजे गुरुभक्ती. नाथ म्हणजे भागवत. नाथ म्हणजे ज्यांच्या घरी प्रत्यक्ष कमलापती श्रीखंड्याच्या रूपात ज्यांच्या घरी पाणी भरत होते, अशी विभूती. नाथ म्हणजे भावार्थ रामायण. नाथ म्हणजे सद्गुरू भक्तीचा शृंगार. नाथ म्हणजे ज्ञानवैराग्याचे भांडार, नाथ म्हणजे सच्चिदानंद एकाकार.‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती. परकीय आक्रमणामुळे हवालिदल झालेल्या, स्वत्व विसरून गेलेल्या लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी दुष्ट रावणाची रामाने कशी खोड मोडली, याचे सकस वर्णन करून नाथांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. या दोन ग्रंथांशिवाय नाथांनी शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर, आनंदलहरी, गीतासार, हस्तामलक, स्वात्मसुख गाथा असे एकापेक्षा एक लोकप्रिय ग्रंथ लिहिले. गाथेमध्ये अभंग, भारूड, गुरुस्तुती असे अनेक प्रकार आलेले आहेत. या सर्व ग्रंथांचा विचार केला, तर नाथांनी लिहिलेल्या एकंदर पदांची संख्या जवळजवळ ७५ हजार एवढी प्रचंड होते. यावरून नाथांच्या प्रगल्भ प्रतिभेची कल्पना येते. नाथांनी भागवतातील एकादश स्कंध मराठीत ओवी रूपात लिहिला, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली, पण नाथांनी त्यांना उत्तर दिले,संस्कृत भाषा देवे निर्मिली, प्राकृत का ती, चोरे रचिली.वारकरी संप्रदायात भागवताची पारायणे केली जातात.नाथांसारखे महात्मे अठरा जातीचे, सर्व लोकांचे धर्मगुरू.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक