शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

नाना भिंती... एकच माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 14:52 IST

अध्यात्म

ज्ञानाचे मुख्यत: तीन प्रकार पडतात. वृत्तीज्ञान, गुणज्ञान आणि सत्ताज्ञान .ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र वगैरे हे वृत्ती ज्ञानात येतात. कला आदी गुणज्ञानात येतात व ईश्वरी ज्ञानाला सत्ता ज्ञान म्हणतात. कंठोपनिषदामध्ये एक कथा आहे. नचिकेता आपल्या वडिलांसमोर येऊन त्यांना म्हणतो, मी या पृथ्वीवरची सर्व ज्ञान माहित करुन घेतली आहेत. त्यावर त्याचे वडील विचारतात,ज्या एका ज्ञानातून सर्व ज्ञान प्राप्त होतात. ते ज्ञान तुला प्राप्त झाले आहे काय? त्यालाच सत्ता ज्ञान असे म्हणतात. ज्याप्रमाणे सोन्याचे अनेक प्रकार आहेत. पण त्यामागे एक सोनेच आहे किंवा अनेक वस्त्रे आहेत. पंरतु त्यामध्ये एकच सूत आहे.नाना भिंती एकच माती,जगामध्ये एकच ब्रम्ह गड्या असेसर्वांमध्ये एकच जे तत्व आहे. ते सत्ता ज्ञान. आणि ते सत्ता ज्ञान संताच्या पायापाशी असते. ते प्रत्यक्ष ब्रम्ह असतात. म्हणजेच सत्य स्वरुप असतात.वेदामध्ये आपण प्रार्थना करतो ऋतंचमे, कृतंचमे, त्यात ऋतू हे सत्य आहे.ब्रम्हाने मायेची उपाधी धारण केली की, तो देव होतो.मायेपाशी शिव बोलती जेतीयाब्रम्हाने करुणेची उपाधी धारण केली की तो संत होतो.गणिताच्या भाषेत सांगायचे तरब्रम्ह -माया-ईश्वरब्रम्ह-करुणा-संतआता हे संत (सत्य) कळतात कुणालाएक गोष्ट सांगतो, एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती, एक नावडती. आवडतीचे नाव सुरुची व नावडतीचे नाव सुनीती. मला वाटते तुम्हाला ती गो्ष्ट आवडली. त्यात सुनितीच्या मुलाला म्हणजेच ध्रुवाला देव भेटला. जे सुरुचीचे आहेत. त्यांना सत्य कळत नाही. जे सुनीतीचे आहेत. त्यानांच सत्य कळते.- गोविंद सूत, दापोरा,ता. जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव