शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

गूढता कार्यकारण भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 04:55 IST

आपले स्वत:चे जीवन घ्या. हे जीवन किंवा शरीर असंख्य अशा छोट्या छोट्या भागांनी भरलेले आहे.

-डॉ. मेहरा श्रीखंडेआपले स्वत:चे जीवन घ्या. हे जीवन किंवा शरीर असंख्य अशा छोट्या छोट्या भागांनी भरलेले आहे. ते वैयक्तिकरीत्या वेगवेगळे जीवन आहे. ही सर्व शरीरे किंवा जीवने प्रचंड एकसंघरीतीने काम करतात. ती अनंत काळापर्यंत काम करीत राहतात. ज्या वेळी आपण मरतो, त्या वेळी मधमाशांच्या झुंडीप्रमाणे हे भाग स्वत:ला दुसरीकडे घेऊन जातात व दुसऱ्या शरीराने नवीन वातावरणात काम करू लागतात. - थॉमस एडिसनहे जग असंख्य गूढ गोष्टींनी भरलेले आहे व ही गूढता कार्यकारण भावाच्या पलीकडील आहे. मृत्यू ही एक सत्य व टाळता न येण्याजोगी गोष्ट आहे किंवा ती आपल्यातलाच एक भाग आहे. त्याला आपण आत्मा, प्राणमय कोष म्हणतो. तो दुसऱ्या एखाद्या सत्यतेत जातो जी आपल्या सत्यतेत गुंतून पडलेली असते. जर आत्मा खरोखरच वाचत असेल तर तो जिवंत लोकांशी बोलू शकत असेल का ? अध्यात्माचा केंद्रीय दृष्टिकोन हा दोन भागांचा आहे. पहिल्यांदा, तो असे गृहीत धरतो की मानव हा भौतिक मरणातून वाचू शकतो व नंतर दुसºया प्रतलात जाऊन कार्यरत होतो. दुसरे म्हणजे काही माणसे ज्यांना देणगी प्राप्त झालेली असते ती मेलेल्या माणसांशी बोलू शकतात. या लोकांना माध्यमे असे म्हणतात, ज्यांच्याद्वारे आत्मे आपले अस्तित्व माणसांपुढे दृगोच्चर करू शकतात. माध्यमे ज्यांना निरनिराळ्या अतींद्रिय शक्ती असतात, ती आत्म्यांच्या जगात जाऊन त्यांच्याशी बोलू शकतात. खालचे जग भौतिक जगाशी मिळतेजुळते आहे. वेळ व काळ यांचा या ठिकाणी काहीही उपयोग नसतो. आत्मा हा विरळ भागाचा बनलेला आहे. ज्याचा अर्थ असा आहे की, भौतिक जगातील पदार्थांपेक्षा अतिजलद कंपनांनी तयार होणाºया पदार्थाचा तो बनलेला आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक