शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: आनंदाचे देणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 02:34 IST

आपण नकारात्मक विचारांना खतपाणी घातलं, तर ते मजबूत होतील. नकारात्मक गुण उदा. अहंकार आणि राग मनात घर करतील. ते अपयशाला आमंत्रण देतील.

माता अमृतानंदमयीएके दिवशी, एक माणूस आपल्या नातवाला प्राणिसंग्रहालयात घेऊन गेला. तिथे शेजार-शेजारच्या दोन पिंजऱ्यांत दोन सिंह होते. एक सिंह त्याच्या पिंजºयाजवळ कोणीही गेलं, तरी शांतपणे बसून होता. कुणी त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, तरी तो रागावत नव्हता. याचा अर्थ तो सिंह माणसाच्या अस्तित्वाला सरावला होता. दुसरा सिंह त्याच्या जवळ येण्याचा जरासा प्रयत्न जरी केला, तरी गर्जना करत होता. तो आपल्या पंज्यांनी मारायचा प्रयत्न करत होता. यामुळे लोक त्याच्यापासून लांब राहात होते. त्या माणसानं विचारलं, ‘मुला, जर या दोन्ही सिंहांनी एकमेकांशी लढाई केली, तर कोण जिंकेल?’ कितीही विचार केला, तरी नातवाला त्याचं उत्तर सापडेना. तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘ज्या सिंहाला जास्त खायला घालण्यात आलं आहे, तो जिंकेल.’ आपल्या मनाचंही तसंच आहे. आपण नकारात्मक विचारांना खतपाणी घातलं, तर ते मजबूत होतील. नकारात्मक गुण उदा. अहंकार आणि राग मनात घर करतील. ते अपयशाला आमंत्रण देतील. नकारात्मक विचारांमध्ये गुंतणं हे हिंसा, अन्याय आणि आज आपल्याभोवती दिसत असलेल्या इतर समस्यांचं प्रमुख कारण आहे. जर आपण सकारात्मक विचारांना प्रोत्साहन दिलं, तर ते मनाच्या मुळांपर्यंतच जातील आणि प्रेम, कनवाळूपणा आणि सहनशीलता हे गुण आपल्यात येतील. समाजात शांतता आणि तृप्तीला बहर येईल. हे होण्यापूर्वी आपण अहंकार, निस्वार्थीपणा आणि आवडी- निवडीचे तण आपल्या मनाच्या बागेतून काढून टाकावे लागतील. आपण प्रत्येक विचाराचे मनापासून विश्लेषण करायला हवे आणि नकारात्मक विचार काढून टाकत त्या जागी सकारात्मक विचार पेरले पाहिजेत. कुणी रागावलं, तर आपण किती दु:खी होतो याचा विचार करा. तसंच आपणही इतर कुणाच्या दु:खाचं कारण होता कामा नये. कुणी आपल्यावर प्रेम केलं, तर आपण आनंदी होतो, त्याचप्रमाणे आपण इतरांनाही आनंद द्यायला हवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक