शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आनंद तरंग - संवेदनशील व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 01:53 IST

माझ्यातच आहेत,’ तेव्हा जे असभ्य आहे, ते बदलायला सुरुवात होईल. तुम्हाला परिवर्तन घडवून आणावेच लागेल, तुम्ही ते टाळूच शकणार नाही.

सद्गुरू जग्गी वासुदेवआज जगात अहंकाराचा नायनाट करण्याबद्दल खूपच अनावश्यक चर्चा सुरू आहे. लोकांनी हे शास्त्रांमधून उचलले आहे. जेव्हा तुमचे व्यक्तिमत्त्व असभ्य, अभद्र बनते, तेव्हा त्याला तुम्ही अहंकार म्हणता. दोष दुसऱ्यांवर ढकलायचा, हा आणखी एक मार्ग आहे. जेव्हा तुमचे व्यक्तिमत्त्व अभद्र होते, तेव्हा तुम्ही त्याकडे हा ‘मी’ असंच पाहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याकडे ‘मी अभद्र, असभ्य झालो’ असे पाहाल, तेव्हा तुम्हाला त्याविषयी काहीतरी करावेसे वाटेल. जसे आहात, तसेच असणे तुम्हाला आवडणार होणार नाही, पण हे टाळण्यासाठी आपण कित्येक युक्त्या लढवत असतो. या क्षणी तुम्ही सभ्य असाल किंवा अभद्र असलात, तरी आहात ते तुम्हीच, हो की नाही? तसंच ध्यानात असू द्या. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या निर्माण करू नका. तुमचा अहंकार, तुमचा आत्मा किंवा आणखी काही. ज्या क्षणी तुम्ही, ‘जे छान आहे तो माझा आत्मा, आणि जे असभ्य आहे, तो माझा अहंकार,’ यासारख्या गोष्टी निर्माण करता, तेव्हा परिवर्तन घडवून आणणे अशक्य होते. जेव्हा तुमच्या असे लक्षात येते की, ‘मी जो कोणी आहे, सभ्य किंवा अभद्र, या दोन्हीमाझ्यातच आहेत,’ तेव्हा जे असभ्य आहे, ते बदलायला सुरुवात होईल. तुम्हाला परिवर्तन घडवून आणावेच लागेल, तुम्ही ते टाळूच शकणार नाही. आज जगामध्ये, आपल्याला एक साधी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. जीवनाप्रती जागरूकता. आज लोकांमध्ये फक्त अहंकाराची जाणीव आहे, जीवनाची जाणीवच नाही. ते अहंकाराविषयी संवेदनशील आहेत, जीवनाविषयी संवेदनशील नाहीत. जेव्हा तुम्ही अहंकाराविषयी संवेदनशील असता, तेव्हा जीवन म्हणजे केवळ तुम्ही, इतर काहीही जीवन नाही, या दृष्टिकोनातून स्वत:कडे पाहत असता. सर्वांना तुम्ही पायदळी तुडवू शकता. तुम्ही जर जीवनाविषयी संवेदनशील झालात, तर अहंकार ही समस्याच उरणार नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक