शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

शरीर-मनाचे सामर्थ्य वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 05:39 IST

विचारांमधील शक्ती विचारांनीच वाढते. अविचाराने सद्विचारांचा क्षय होतो. म्हणून कधीही अविचार करू नये.

- मोहनबुवा रामदासी

शक्तीने मिळती राज्ये।युक्तीने यत्न होतसे।शक्ती युक्ती जये ठायी।तेथे श्रीमंत नांदती।समर्थांनी शरीराच्या शक्ती संवर्धनावर विशेष भर दिला आहे. शरीरास यंत्र जाणावे, असा उपदेश समर्थ करतात. शरीर हे सर्व कार्यासाठी एक साधन, माध्यम आहे. साधनच जर शक्तीसंपन्न नसेल, तर या शरीराच्या माध्यमातून होणारी कामे ही उत्तम दर्जाची होऊ शकत नाहीत. म्हणूनच ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनम्’ असे म्हटले आहे. शरीर सुदृढ व निरोगी असेल, तर मनात येणारा प्रत्येक विचार हा एक वेगळी ऊर्जाशक्ती घेऊनच बाहेर पडतो. शरीराच्या संवर्धनासाठी सूर्यनमस्कार व मनाच्या संवर्धनासाठी मनोबोध अत्यंत आवश्यक आहे.

विचारांमधील शक्ती विचारांनीच वाढते. अविचाराने सद्विचारांचा क्षय होतो. म्हणून कधीही अविचार करू नये. शरीराची शक्ती पौष्टिक पदार्थ, भाजीपाला व फळांनी वाढविता येते; पण मनाचे सामर्थ्य व शक्ती ज्याने हा भाजीपाला व फळे निर्माण केली त्याच्या नामानेच म्हणजेच सद्विचारानेच मनाचे सामर्थ्य वाढेल. म्हणून मनात येणारा प्रत्येक विचार हा बुद्धीच्या कसोटीवर तपासता आला पाहिजे. मनातील अविवेक आणि अविचारांची स्पंदने हाय बी.पी. आणि शुगरला कारणीभूत आहेत. विचारांची उंची राखावी व संयमी वृत्ती असावी; पण अट्टाहास व दुराग्रह नसावा. सध्याचा जमाना हा फास्टफूडचा आहे; त्यामुळे रोगराई, व्हायरस फारच पसरत आहे.

एका विशिष्ट मर्यादेपर्यंत याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही; पण त्याची आस जास्ती असू नये, नाहीतर मग वाद होतात. प्रकृतीचे सगळे नियम झुगारून आणि धाब्यावर बसवून ढाब्यावर जेवायची सवय लागली. ‘शरीर माध्यम खलु धर्म साधनम्’ या शरीर यंत्रासारखे यंत्र आणीक नाही! तोंडातल्या बत्तिशीच्या एवढे वर्ष काम देणारा इंपोरटेड अडकित्ता अजून तयार झाला नाही म्हणून या शरीरसामर्थ्याबरोबर मनाचेही सामर्थ्य वाढवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक