शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ज्ञानासोबत वैराग्य असलंं, तर आदर्श राष्ट्रपुरुष तयार होऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 01:45 IST

वैराग्य हे हर्ष शोकाच्या पलीकडे आहे. सुखदु:खाने त्याचा तोल जात नाही, हेच खर त्याचे मोल आहे, पण त्या व्रतालाही वावडे सांंभाळावे लागते़ सन्मानाची इच्छा अहंंकारात जन्माला येते, वैराग्य इच्छेला कुमारी ठेवतंं.

- बा.भो. शास्त्रीवैराग्य हे हर्ष शोकाच्या पलीकडे आहे. सुखदु:खाने त्याचा तोल जात नाही, हेच खर त्याचे मोल आहे, पण त्या व्रतालाही वावडे सांंभाळावे लागते़ सन्मानाची इच्छा अहंंकारात जन्माला येते, वैराग्य इच्छेला कुमारी ठेवतंं. तिला अपत्य होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, ‘‘अहंतेचे मूळ सकंंदी उपडावे नायका: मग शांंंतीचे रोप लावावे: ए-हवी अंंकुर निघती:’’ वैराग्य चांंगले, पण त्यात दंंभाची दुर्गंधी नको. मी हे सोडलं, ते सोडलं, हे केलंं, ते केलंं. सतत याचा पाढा वाचला की, समाज उबगतो. असा अहंंकार कुणालाच आवडत नाही. सन्मानसुद्धा विरागाला गोड विषासारखा घात करतो. हे विघ्न फुलहार, गोड शब्द व सन्मानपत्रातून येतं व हळूच वैराग्याचा गळा दाबतं.‘‘इन्द्ररियार्थेषु वैराग्यमनहंकार एव चजन्ममृत्यूजराव्याधिदु:खदोषानुदर्शनम्’’या गीतेच्या श्लोकावर ज्ञानेश्वरीत वैराग्य शब्दावर अत्यंत सुंंदर भाष्य केलं आहे.‘‘वमिलिया अन्ना! लाभ न घोंटी रसनाका आंग न सूये आलिंगना! प्रेताचियाआशा नि:स्पृह लोकांंचा समाजाला काय उपयोग, असंं कुणाला वाटेल, हा विषय केवळ परमार्थीपुरता मर्यादित आहे, हा आपला चुकीचा समज आहे. संंसाराला त्याची गरज आहे. लालसा व वासनेला आवर घालण्यासाठी त्या वृत्तीची आम्हाला गरज आहे. चंचल मन अभ्यास व वैराग्याने स्थिर होतं असंं गीता सांगते. म्हणून ज्ञानाच्या अनुभूतीनंतर वैराग्याचा सूर्योदय झाला पाहिजे. ज्ञानाशिवाय वैराग्य ही बिना बे्रकची गाडी आहे. म्हणून समाज कारण राजकारणी माणसात ज्ञानासोबत वैराग्य असलंं, तर आदर्श राष्टÑपुरुष तयार होऊ शकतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक