शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

तणावमुक्त कसे जगावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 04:17 IST

निर्णयाची घाई असावी, पण घाईचा निर्णय नसावा. कारण काही निर्णय नियतीवर सोपवावेत.

- स.भ. मोहनबुवा रामदासीहल्ली आपण पाहतो लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ताणतणाव (२३१ी२२) आलेला जाणवतो. ताणतणाव आल्यावर हे जाणवतं, पण ताणतणाव येऊच नये यासाठीचे आपले प्रयत्न नेहमीच कमी पडतात. ताणतणावाची अनेक कारणं आहेत.१. अपेक्षांचा डोंगर वाढला : माझं आहे त्यापेक्षा झटपट श्रीमंती आणि प्रॉपर्टीची जबरदस्त लालसा मनात निर्माण झालेली मला पाहायला मिळते.२. स्पर्धा : माझ्यापेक्षा श्रीमंत दुसरा असूच शकत नाही किंवा असणार नाही, यावर खूप ताणतणाव निर्माण होतो. मला मिळालं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला मिळू नये, ही ईर्षा प्रचंड ताणतणाव निर्माण करते.३. कर्जबाजारी : ही व्यक्ती प्रचंड तणावग्रस्त असते. वैरीसुद्धा विचार करणार नाही, एवढे तणावग्रस्त विचार ते करतात. दैनंदिन व्यवहाराची नियमावली, आवश्यक ते व तेवढं खर्चावर नियंत्रण ठेवून पैसा आला तरी गरजेपुरता वापरून साधी राहणी स्वीकारली, तर कर्जाचा बोजा कमी होईल. चारशे वर्षांपूर्वी समर्थांनी हा विचार मांडला.मेळविती तितुके भक्षिती।ते कठीण काळी मरोन जाती।दीर्घ सूचनेने वर्तती। तेचि भले।।हा विचार करून ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी निश्चितच मदत होते. मी व माझं हा विचार ताणतणावाला वाढवितो. म्हणून समर्थांच्या वचनाप्रमाणे आचरण ठेवावे.आहे तितुके देवाचे।ऐसे वर्तणे निश्चयाचे।मूळ तुटे उद्वेगाचे। येणे रीती।।निर्णयाची घाई असावी, पण घाईचा निर्णय नसावा. कारण काही निर्णय नियतीवर सोपवावेत. आपला रिमोट सद्गुरूंच्या हाती सोपवावा म्हणजे ताणतणावातून बाहेर पडण्यास मदत होते. संस्कारक्षम जीवन, संतुलित आहार व शांत निद्रा या तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत.