शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

तणावमुक्त कसे जगावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 04:17 IST

निर्णयाची घाई असावी, पण घाईचा निर्णय नसावा. कारण काही निर्णय नियतीवर सोपवावेत.

- स.भ. मोहनबुवा रामदासीहल्ली आपण पाहतो लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ताणतणाव (२३१ी२२) आलेला जाणवतो. ताणतणाव आल्यावर हे जाणवतं, पण ताणतणाव येऊच नये यासाठीचे आपले प्रयत्न नेहमीच कमी पडतात. ताणतणावाची अनेक कारणं आहेत.१. अपेक्षांचा डोंगर वाढला : माझं आहे त्यापेक्षा झटपट श्रीमंती आणि प्रॉपर्टीची जबरदस्त लालसा मनात निर्माण झालेली मला पाहायला मिळते.२. स्पर्धा : माझ्यापेक्षा श्रीमंत दुसरा असूच शकत नाही किंवा असणार नाही, यावर खूप ताणतणाव निर्माण होतो. मला मिळालं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला मिळू नये, ही ईर्षा प्रचंड ताणतणाव निर्माण करते.३. कर्जबाजारी : ही व्यक्ती प्रचंड तणावग्रस्त असते. वैरीसुद्धा विचार करणार नाही, एवढे तणावग्रस्त विचार ते करतात. दैनंदिन व्यवहाराची नियमावली, आवश्यक ते व तेवढं खर्चावर नियंत्रण ठेवून पैसा आला तरी गरजेपुरता वापरून साधी राहणी स्वीकारली, तर कर्जाचा बोजा कमी होईल. चारशे वर्षांपूर्वी समर्थांनी हा विचार मांडला.मेळविती तितुके भक्षिती।ते कठीण काळी मरोन जाती।दीर्घ सूचनेने वर्तती। तेचि भले।।हा विचार करून ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी निश्चितच मदत होते. मी व माझं हा विचार ताणतणावाला वाढवितो. म्हणून समर्थांच्या वचनाप्रमाणे आचरण ठेवावे.आहे तितुके देवाचे।ऐसे वर्तणे निश्चयाचे।मूळ तुटे उद्वेगाचे। येणे रीती।।निर्णयाची घाई असावी, पण घाईचा निर्णय नसावा. कारण काही निर्णय नियतीवर सोपवावेत. आपला रिमोट सद्गुरूंच्या हाती सोपवावा म्हणजे ताणतणावातून बाहेर पडण्यास मदत होते. संस्कारक्षम जीवन, संतुलित आहार व शांत निद्रा या तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत.