शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

संतमार्ग हा तेजाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 18:20 IST

जर आम्हाला ईश्वरी अनुभूती घ्यायची आहे तर आम्हाला त्याचं गुणगान भावयुक्त अंत:करणाने करावं लागेल. मुळातच जगातील सगळ्या संतांनी साधनामार्गांचं मुख्य अधिष्ठान भाव हेच सांगितलं आहे. भावविरहित बुद्धीने परमार्थ साधू शकत नाही हे सांगताना आमचे ज्ञानोबाराय म्हणतात,

ठळक मुद्दे म्हणून आमच्या ठायी भाव असलाच पाहिजे आणि तोही बळकट व दृढ तसेच निष्ठाधिष्ठित भाव असला पाहिजे.

संतांनी आम्हाला दाखविलेला प्रत्येक मार्ग हा तेजाचा मार्ग आहे आणि तो खूप सखोल व स्वच्छ आहे. या तेजस्वी मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक जीवाच्या जीवनात तेजच येते. या तेजाचा विचार करता त्यांनी आम्हाला,‘सहज बोलणे हित उपदेश।करुनि सायास शिकविती।।’या न्यायाने आमच्या जीवनातील कितीतरी समस्यांवरची उत्तरे दिलीत किंवा उपाय सुचविलेत.संतांनी असेच जे अनंत उपाय आम्हाला सांगितले आहेत. त्यातीलच ईश्वराच्या प्राप्तीचा एक खूप देखणा व आम्हाला सर्वांगाने अंतर्मुख करणारा उपाय सांगताना आमचे तुकाराम महाराज सांगतात,‘भावे गावे गीत।शुद्ध करोनिया चित्त।।तुज व्हावा आहे देव।तरी हा सुलभ उपाव।।’जर आम्हाला ईश्वरी अनुभूती घ्यायची आहे तर आम्हाला त्याचं गुणगान भावयुक्त अंत:करणाने करावं लागेल. मुळातच जगातील सगळ्या संतांनी साधनामार्गांचं मुख्य अधिष्ठान भाव हेच सांगितलं आहे. भावविरहित बुद्धीने परमार्थ साधू शकत नाही हे सांगताना आमचे ज्ञानोबाराय म्हणतात,‘भावबळे आकळे एरव्ही नाकळे।करतळी आवळे तैसा हरी।।’पारमार्थिक अनुभूती घेण्यासाठी बाकी कोणतं बळ आमच्या अंगी असो अथवा नसो, पण भावाचं बळमात्र आमच्या अंगी असायलाच हवं. एक भाविकसामर्थ्य आमच्या अंगी असेल, तर आम्हाला आमचं साधकीय जीवन अगदी सुदृढपणाने जगता येऊशकतं. म्हणून आमच्या ठायी भाव असलाच पाहिजे आणि तोही बळकट व दृढ तसेच निष्ठाधिष्ठित भाव असलापाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकkolhapurकोल्हापूर