शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आनंद तरंग: दुष्टांचा संहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 04:00 IST

एक अतिरेकी मारणं पापच. पण अनेक निरपराधी वाचवणं हा त्या पापाचा शुद्ध हेतू आहे. इथे हिंसाच अहिंसा होऊन जाते. सतत मार खाणारी अहिंसा अनेकांच्या हिंसेला कारणीभूत होत असेल तर ते पुण्य पापात्मक आहे.

बा.भो. शास्त्री

एक अतिरेकी मारणं पापच. पण अनेक निरपराधी वाचवणं हा त्या पापाचा शुद्ध हेतू आहे. इथे हिंसाच अहिंसा होऊन जाते. सतत मार खाणारी अहिंसा अनेकांच्या हिंसेला कारणीभूत होत असेल तर ते पुण्य पापात्मक आहे. अंगलट येणारी दया पृथ्वीराज चौहान या पराक्रमी राजाला भोवली. फसवा घोरी जिंकला. क्षमा हरली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,‘‘दया तिचे नाव धर्माचे पालनआणिक निर्दालन कंटकाचे’’किती सुंदर अभंग आहे हा. धर्माचे पालन दयाच करते व दुष्टांचा संहार हेही दयेतच येतं. अभ्यासासाठी मुलांना निवेदन देऊन काय उपयोग? त्यांच्यावर रागावणं गरजेचं आहे. बेसुमार मोबाइलचा वापर करणारी मुलं आणि मुली अनिष्टाच्या भोवऱ्यात सापडत असतील तर त्याला आपणच जबाबदार असतो. यांचं भान आपल्याला असावं लागतं. तेव्हा त्यांना समज द्या. काही ऐकतील, काही ऐकणार नाहीत. न ऐकणारे तुम्हाला सोडायला तयार आहेत, मोबाइल नाही. संसार सोडणाऱ्या संन्याशाच्या कानाला तो चिकटला आहे. कसं करणार? तो कसा वापरायचा तुम्ही सांगालही. पण तसं करीलच याचा भरोसाच नाही. रेडिओ कानातून घुसला. हा डोळ्यातून शिरला. चांगलं माहितीचं प्रलोभन दाखवून. हा वाईट जास्त शिकवतो. त्यात धर्म आहे. अधर्म आहे. कीर्तन आहे. नर्तन आहे. राम आहे. काम आहे. अशा चक्रव्यूहात अभिमन्यू व सभेत द्रौपदी आहे. मोबाइलला दया येत नाही. चांगलं स्वीकारणाऱ्यांची संख्या कमी तर वाईट घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आम्ही पांडवांसारख्या माना खाली घालतो. त्यांना वाचवण्यासाठी हुशारीने इष्टकारक अनिष्ट करायला काय हरकत आहे?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक