शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: उपद्रवाचा त्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 00:19 IST

उपद्रवी लोकांपासून चार हात लांब राहावं. यालाच असंबंध म्हटलं आहे. हेच आज करोना विषाणूसाठी उपयुक्त शस्त्र आहे.

बा. भो. शास्त्रीमाणूस जन्माला आला त्याचक्षणी उपद्रव सुरू होतात. काही टाळण्यासारखे तर काही गिळण्यासारखे असतात. काही सोबत लढवं लागतं. युद्धातली शस्त्रं वेगवेगळी असतात. डासांचा उपद्रव असेल तर धारदार शस्त्र कामाचे नाहीत. साखरेच्या डब्यात मुंग्या होतात, त्यांनी येऊ नये म्हणून अद्याप गेट तयार झालं नाही; पण डब्यात थोड्या लवंगा टाकल्या की हेच त्यांच्यासाठी शस्त्र आहे. सामूहिक उपद्रवाचं निवारण कसं करावं, हे जाणते सांगतात. कुटुंबात कलह होत असेल तर वेगळं होणं शस्त्र आहे. असाच सार्वत्रिक उपद्रवाचा प्रश्न नागदेव श्रीचक्रधरांना विचारतात, तेव्हा त्यांनी सूत्रातून त्याचं समर्पक उत्तर दिलं.

आपणे या उपद्रव उठी, तयाचा असंबंध किजे।उपद्रवी लोकांपासून चार हात लांब राहावं. यालाच असंबंध म्हटलं आहे. हेच आज करोना विषाणूसाठी उपयुक्त शस्त्र आहे. संसारापासून स्वत:च्या बचावासाठी संन्यासी, वैरागी, फकीर असंग शस्त्राचा उपयोग करतात. सध्या कोरोनाचा भयंकर उपद्रव होत आहे. त्याला कसं तोंड द्यायाचं, हाच आता या जगापुढे मोठा प्रश्न आहे. आम्ही गीतेलं विचारलं तेव्हा तिने असंग शस्त्राचा सल्ला दिला. शास्त्रज्ञही तेच सांगत आहेत. कोरोना बाधितांचा व त्यांनी वापरातल्या वस्तूंचा संग टाळा. अंतर पाळा. यालाच असंग म्हणायचं. कोरोना विषाणूही दिसत नाही. पण त्याची मुळं जगभर पसरली आहेत. त्यावर सध्या औषध उपलब्ध नाही. आता उपायच उरला नाही. असं अनेकांनी कबूल केलं आहे. हे विधान स्वामींना आवडत नाही. ‘उपाओ न पविजे ऐसे कोई असे’, असं ते म्हणतात. दु:ख आहे तर कारणही आहे. कारण आहे तर उपायही आहे. म्हणून घाबरण्याचं कारण नाही. विवेकी माणूस कारणं शोधून उपाय सांगणारच आहे. पण तुर्त कोरोनाला टाळण्याचा गीतेच्या ‘असंग’ या शब्दात आहे. स्वामींनी त्याऐवजी ‘असंबंध’ शब्द वापरला आहे. सुरक्षित अंतर हा विघ्ननाशक उपाय आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक