शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

रहस्याचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 04:06 IST

इथल्या प्रत्येक घटनेमागे हेतू असतो. जन्म आणि मृत्यूमागेसुद्धा निसर्गाचा गुपित हेतू असावा.

- विजयराज बोधनकरइथल्या प्रत्येक घटनेमागे हेतू असतो. जन्म आणि मृत्यूमागेसुद्धा निसर्गाचा गुपित हेतू असावा. हे अंतराळ अनंत ग्रह ताऱ्यांनी व्यापलंय. त्यातलीच एक पृथ्वी आहे. हे अवकाश अनंतम्य प्रतीक आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. इथल्या प्रत्येक जिवाची एक पक्की भूमिका आहे. नियतीने ती ठरवून दिली आहे. याचं रहस्य कुणालाच ठाऊक नसल्यामुळे अनेक उत्तरांची प्रतीक्षा आहे. मानव हाच भाषेतून व्यक्त होणारा जीव आहे. सर्वात जास्त बुद्धीचा वापर करणारा जीव म्हणून मानवाकडे बघितलं जातं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे बहुतांश कमी-जास्त फरकाने सर्व जिवांमध्ये आढळून येत राहतं, परंतु सर्वात जास्त या षड्रिपूच्या आधिन झालेला आढळून येतो. याचे कारण त्याचे अज्ञान. नियतीने प्रत्येक मानवी जिवाला भिन्न-भिन्न घडविले आहे. त्यांचे स्वभावगुण, दोष हे निसर्गनिर्मित असतात. याच बळावर ही पृथ्वी कार्यरत आहे. पाऊस जसा जगवितो, तसा नासाडी करीत सुटतो. ज्या हवेमुळे आपण श्वासोच्छवास घेतो, त्याच हवेचं उग्र वादळात रूपांतर झालं की, गावंच्या गावे उद्ध्वस्त होतात. त्याचप्रमाणे, मानवाच्या अस्तित्वाचं आहे. सात्विक, राजसी, तामसी या प्रवृत्ती नियतीच्या रचना आहे. मवाळ आणि जहाल स्वभावरचनासुद्धा जन्मताच मानव सोबत आणतो. या सर्व नियतीच्या कक्षा आहेत. त्याचा ज्या व्यक्तीला अभ्यास असतो, तो शांत राहून नियतीचे हे सारे खेळ बघत असतो. या गोष्टी लक्षात घेता, नियतीच्या या रहस्यमय रचनेचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तो (न) केल्यामुळेच माणूस सतत दु:खाच्या फेºयात अडकलेला असतो. त्याचसाठी नियतीने वाईट वृत्तीची निर्मिती केली असावी. यालाच देव—दानवी युद्ध म्हणतात. या रहस्याचा अभ्यास, चिंतन, मनन करणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक