शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निसर्गाच्या सान्निध्यात दुर्भावना होतात दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 05:32 IST

- ब्रह्मकुमारी नीता वायू हे वेगाचे प्रतीक आहे. धूळ, माती, कचरा याला उडवून लावण्याची, फेकण्याची शक्ती आहे. जीवनामध्ये जेव्हा ...

- ब्रह्मकुमारी नीतावायू हे वेगाचे प्रतीक आहे. धूळ, माती, कचरा याला उडवून लावण्याची, फेकण्याची शक्ती आहे. जीवनामध्ये जेव्हा समस्या येतात तेव्हा त्यांना वाऱ्यासारखे उडवून लावण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. विचारांचा कचरा रोज मनातून फेकण्यासाठी, घालवण्यासाठी वायूसमान वेग धरण्याची कला आपण आत्मसात करावी. प्रकृतीचे सान्निध्य विचारांना नवजीवन देते. भारतभूमीवर कितीतरी योगी, तपस्वी, साधू होऊन गेले ज्यांनी निसर्गाशी सुसंवाद साधून परमात्म सुखाची प्राप्ती केली. निसर्गाची सोबत मनुष्याला विनाशी इच्छांपासून दूर घेऊन जाते. स्वसंवाद साधण्यासाठी मदत करते. आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य ‘ध्यान साधना’चे महत्त्व समजत आहे. पण ध्यान करण्यासाठी स्वत:ला एखाद्या खोलीत बंद करून बसण्याची गरज नाही. मनाला मुक्ततेचा अनुभव करायचा असेल तर प्रकृतीचा सहवास करावा. ध्यानधारणा करताना खूपदा संगीत लावले जाते. ज्यामध्ये लाटांचा, वाºयाचा किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकतात आणि त्या अनुसार चित्रीकरण करत करत मनाला एकाग्र केले जाते. पण जर निसर्गाचे सान्निध्य मिळाले तर मनातल्या दुर्भावना दूर करण्यास, स्वत:ला परिवर्तन करण्यास मदत मिळते, असंभव वाटणाºया सर्व गोष्टी सहज संभव वाटू लागतात. एक प्रकारची वेगळीच ऊर्जा आपल्यात निर्माण होते आणि त्याला लाभ होतो. आपल्या या वेगवान जीवनाला थोडे संथ करण्यासाठी, मनाचे उधाण कमी करण्यासाठी, तणावमुक्त होण्यासाठी सर्वांगसुंदर निसर्गाशी संवाद साधा. मग बघाच कसे जीवनाचे रूप कसे पूर्णत: बदलून जाते की नाही?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक