शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अक्षयतृतीये दिवशी हे काम करा; सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 16:26 IST

असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी गायीला पीठामध्ये गुळ घालून खायला देणे हे अत्यंत पुण्यदायी कार्य आहे.

अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. असं म्हणतात की अक्षय तृतीये दिवशी केलेलं कोणतही काम फलदायी असतं. तसंच या दिवशी केलेलं काम हे पूर्णच होतं. या दिवशी लोकं काहीना काहीतरी शुभकार्य करण्यावर भर देतात. तसंच या दिवशी भगवान परशुराम यांचाही जन्मदिवस असतो. त्यामुळे हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

कोणते काम करणं शुभ?या दिवशी खरंतर कोणतेही शुभ कार्य केलं जाऊ शकते पण गोमातेची सेवा करणे हे या दिवसाचे अत्यंत मोठे शुभकार्य असते असे म्हटलं जातं. हिंदू मान्यतेनुसार गायीला गोमाता म्हटलं जातं. तिची सेवा करणं मोठं पुण्यकार्य समजलं जातं. त्यामुळेच अनेकजण अक्षयतृतीयेच्या दिवशी गायीची सेवा करतात. असं म्हणतात की या दिवशी गायीला पीठामध्ये गुळ घालून खायला देणे हे अत्यंत उत्तम कार्य आहे.

याचे फायदे काय आहेत ते पाहूअशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतोगोमातेची सेवा केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. गायीला रोज भोजन दिल्याने अशुभ ग्रहही शुभ होतात.

पितृदोषांपासून मुक्तीज्योतिषांच्या मान्यतेनुसार गोमातेची सेवा केल्याने पितृदोषही दूर होतात. म्हणून गोमातेची सेवा करणं हे फार पुण्यवान कार्य समजलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृंसबंधीत कार्यही केले जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेला पितृंसबंधीत कार्य झाल्यानंतर गायीला भोजन देणे हे पुण्यकार्य समजले जाते.

(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही.  याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच यातील कार्य करावे)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAkshaya Tritiyaअक्षय तृतीया