शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भागवत गीता मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखविते...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 16:30 IST

आध्यात्मिक विशेष...

ब्रम्हचर्य आश्रम, गुह्स्थ आश्रम, वामप्रस्थ आश्रम, सन्यास आश्रम हे चार आश्रम आहेत. वानप्रस्थावस्थेत सात्विक आहार घ्यावा. परमेश्वराची भक्ती करावी. आपली अवस्था चांगली ठेवावी. ईश्वराची भक्ती निरंतर आहे. मानवी जीवन महत्वाचे आहे. परमात्माचे रूप अनेक आहेत. आपण परमेश्वराची सेवा करावी. वृद्धावस्थामध्ये शरीराला चांगले मनाला परमेश्वराकडे वळवावे. परमेश्वराकडे जाण्यासाठी सत्संग करावे, आराधना करावी. निरंतर दिवसाचा चांगला उपयोग करावा.

परमेश्वराची भक्ती करावी. मन चंचल आहे. एकाग्र करणे मुल, संपत्ती हे मिळतच असते. आपले काम आपण करावे. ईश्वर, भजन भक्तीमध्ये वेळ घालवावे. गुरूची सेवा करावी. कामना, वासना मनाला चंचल करते त्याचा त्याग करावे. भगवतगीता कथा ऐकावे. कोणत्याही वस्तूची अपेक्षा करू नये. योग प्राणायम, भजन यासाठी पहाटे लवकर उठावे. वेळेचा व जीवनाचा सदुपयोग करावा. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आई, वडील, गुरु यांची सेवा करावी. 

भागवत गीता केवळ मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखविते असे नाही. तर माणूस घडविण्याचे कार्य करते. भगवत गीता कर्म योगाचा संदेश देतानाच राष्ट्रीय उत्थनाच्या कायार्बाबत हि प्रेरणा देते. निष्काम, कर्मयोग, कायिक, वाचिक व मानसिक व्याधी दूर करण्याचे सामर्थ्य भगवतगीतेत आहे. मनुष्याचे व राष्ट्राचे सर्व समस्याचे निदान भगवत गीतेत आहे़- स्वामी उत्तमानंद सरस्वती, ऋषिकेश

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक