शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्त्री-पुरुष विषमतेच्या पलीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 05:45 IST

प्राचीन काळात, भारतात, विशेषत: आध्यात्मिक जीवनाच्या क्षेत्रात, स्त्री आणि पुरुष एकसमान म्हणून जगले

- सदगुरू जग्गी वासुदेवस्त्रियांचे शोषण आज जगात जर कोठेही थांबवायचे असेल, तर ते काम समाजाशी निगडित नाही. ते काम खुद्द स्त्रियांच्या हातीच आहे. आपल्या एकूण लोकसंख्येतील सुशिक्षित स्त्रिया, ज्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व घडविले आहे, असा छोटासा वर्ग वगळला, तर इतर सर्वत्र स्त्रियांकडे दुय्यम म्हणूनच पाहिले जात आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, कोठेतरी पुरुषाच्या मनात, एक स्त्री म्हणजे एक क्षुद्र गोष्ट म्हणून पाहिले जाते. पुरुषाच्या मनात खोलवर त्याला कुठेतरी असे वाटत असते की, पत्नीसाठी एखादी भेटवस्तू घेतलीत, तर सर्व काही सुरळीत होईल. मग साहजिकच, अलंकार, दागदागिन्यांसाठी उत्सुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे आपण स्वाभाविकपणे दुय्यम नजरेने पाहता.दुर्दैवाने आज संपूर्ण स्त्रीवर्गाचे लक्ष; स्वेच्छेने म्हणा किंवा सांस्कृतिकदृष्ट्या, केवळ अशाच गोष्टींचा ध्यास घेण्यासाठी वळविले गेले आहे. प्राचीन काळात, भारतात, विशेषत: आध्यात्मिक जीवनाच्या क्षेत्रात, स्त्री आणि पुरुष एकसमान म्हणून जगले. जर एखाद्या व्यक्तीत आध्यात्मिक इच्छा जागृत झाली, तर पुरुष किंवा स्त्री संसारातून बाहेर पडू शकत होते. कारण त्या काळी अशी समजूत होती की, एकदा एखाद्या व्यक्तीने परमोच्चतेचा शोध घेण्याची इच्छा प्रदर्शित केली की, त्यांना आवश्यक ते सर्व स्वातंत्र्य द्यायला हवे होते. तर, एखादी स्त्री अशी आहे की, तिलासुद्धा परमोच्चतेचा शोध घ्यायचा आहे, तर मग स्त्री-स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा परिस्थितीत स्त्रीमुक्तीचा लढा देण्याची काहीही आवश्यकता नाही. सामाजिकदृष्ट्या, थोडा-फार लढा आवश्यक आहे. काहीतरी करणे आवश्यक आहे; कारण असे काही प्रस्थापित घटक आहेत, जे बदलणे आवश्यक आहे, पण एक स्त्री म्हणून तुमच्या स्वत:मध्ये, तुम्ही तुमची स्वत:ची ओळख केवळ एक स्त्री म्हणून जोडणे गरजेचे नाही.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक