शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

देवदूतांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 04:13 IST

आपण सर्वांनी देवदूतांबद्दल ऐकलेले आहे. आध्यात्मिक पुस्तकात त्यांच्याबद्दल नेहमीच लिहून येते.

- डॉ. मेहरा श्रीखंडेआपण सर्वांनी देवदूतांबद्दल ऐकलेले आहे. आध्यात्मिक पुस्तकात त्यांच्याबद्दल नेहमीच लिहून येते. ते ईश्वराचे संदेशवाहक व आपल्याला मदत करणारी माणसे आहेत. देवदूत हे प्रकाशीय असून ते जगामध्ये ईश्वराच्या इच्छेचा प्रसार करतात. वलयांकित देवदूतांव्यतिरिक्त आपल्या बरोबर आणखी दोन रक्षण करणारे व मार्ग दाखिवणारे देवदूत असतात व ते आपल्यावर कायम लक्ष ठेवतात. ते अदृश्य असणारे आपले मित्र असून ते आपली मदत करतात व आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात. ते हे सर्व आपल्या दृष्टिआड व आपल्याला कळणार नाही, अशा पद्धतीने करतात. ते आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या मार्गात पडत नाहीत. जेव्हा आपल्याला त्यांची मदत लागेल त्याचवेळी ते मदतीचा हात पुढे करतात. तुम्हाला त्यांच्याशी संपर्क केल्यावर कधीही एकटे वाटत नाही. तुम्हाला हे कळतं की कुणीतरी तुमच्यासाठी आहे. देवदूत व खाली आलेले शिक्षक यांच्याशी संपर्क साधणे तसे कठीण नाही. विचारा व तुम्हाला ते मिळेल ही गोष्ट इथे बरोबर लागू पडते. ही किल्ली अशी आहे की तुमचा पूर्ण गर्व जाणे व मनाचा ताबा राहणे हे जरुरीचे आहे. सगळ्या कौशल्यांसारखे हेही आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. महत्त्वाची गोष्ट तुमचा विश्वास. जेवढा जास्त विश्वास तेवढेच संपर्क करणे सोपे, असे म्हटले जाते. आध्यात्मावर प्रगाढ विश्वास ठेवला तर ते शक्य होते. देवदूतांसारख्या कल्पना सर्वसामान्यांमध्ये पसरल्या त्यालाही कारण आहे. आपलं दु:ख ऐकणारं, त्याचा विचार करणारं आणि ते देवापर्यंत पोहोचवणारं कुणीतरी आहे, या कल्पनेनंही मानवाचं दु:ख सहन करण्याची तसंच त्याला तोंड देण्याची शक्ती वाढते. म्हणूनच देवदूताची संकल्पना रास्त ठरते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक