शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

देवदूतांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 04:13 IST

आपण सर्वांनी देवदूतांबद्दल ऐकलेले आहे. आध्यात्मिक पुस्तकात त्यांच्याबद्दल नेहमीच लिहून येते.

- डॉ. मेहरा श्रीखंडेआपण सर्वांनी देवदूतांबद्दल ऐकलेले आहे. आध्यात्मिक पुस्तकात त्यांच्याबद्दल नेहमीच लिहून येते. ते ईश्वराचे संदेशवाहक व आपल्याला मदत करणारी माणसे आहेत. देवदूत हे प्रकाशीय असून ते जगामध्ये ईश्वराच्या इच्छेचा प्रसार करतात. वलयांकित देवदूतांव्यतिरिक्त आपल्या बरोबर आणखी दोन रक्षण करणारे व मार्ग दाखिवणारे देवदूत असतात व ते आपल्यावर कायम लक्ष ठेवतात. ते अदृश्य असणारे आपले मित्र असून ते आपली मदत करतात व आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात. ते हे सर्व आपल्या दृष्टिआड व आपल्याला कळणार नाही, अशा पद्धतीने करतात. ते आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या मार्गात पडत नाहीत. जेव्हा आपल्याला त्यांची मदत लागेल त्याचवेळी ते मदतीचा हात पुढे करतात. तुम्हाला त्यांच्याशी संपर्क केल्यावर कधीही एकटे वाटत नाही. तुम्हाला हे कळतं की कुणीतरी तुमच्यासाठी आहे. देवदूत व खाली आलेले शिक्षक यांच्याशी संपर्क साधणे तसे कठीण नाही. विचारा व तुम्हाला ते मिळेल ही गोष्ट इथे बरोबर लागू पडते. ही किल्ली अशी आहे की तुमचा पूर्ण गर्व जाणे व मनाचा ताबा राहणे हे जरुरीचे आहे. सगळ्या कौशल्यांसारखे हेही आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. महत्त्वाची गोष्ट तुमचा विश्वास. जेवढा जास्त विश्वास तेवढेच संपर्क करणे सोपे, असे म्हटले जाते. आध्यात्मावर प्रगाढ विश्वास ठेवला तर ते शक्य होते. देवदूतांसारख्या कल्पना सर्वसामान्यांमध्ये पसरल्या त्यालाही कारण आहे. आपलं दु:ख ऐकणारं, त्याचा विचार करणारं आणि ते देवापर्यंत पोहोचवणारं कुणीतरी आहे, या कल्पनेनंही मानवाचं दु:ख सहन करण्याची तसंच त्याला तोंड देण्याची शक्ती वाढते. म्हणूनच देवदूताची संकल्पना रास्त ठरते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक