शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

आनंद तरंग: माणूस घडवणारा धर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:40 IST

व्यक्तिगत जीवन चिमण्या- कावळेही जगतात; पण व्यक्तिगत जीवन जगून ते दुसऱ्याच्या परोपकारार्थ झिजविता आले पाहिजे.

मोहनबुवा रामदासीराष्ट्रनिर्मिती ही केवळ पाच- १0 वर्षांसाठी नसते, तर माणसातला माणूसधर्म जागवणारा आणि जगणारा माणूसही धर्मस्थापना करीत असतो.समर्थ म्हणतात :धर्मसंस्थापनेचे नर। ते ईश्वराचे अवतार।झाले बहू पुढे होणार। देणे ईश्वराचे।।राष्ट्रधर्म ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ती दीर्घ काळापासून चालत आलेली आहे. आजपर्यंत अनेक साधू, संत, क्र ांतिकारक, स्वातंत्र्यवीरांनी ही धर्मसंस्थापना केली व ती दीर्घकाळ सांभाळली. यातील दोन महान राष्ट्रपुरुष व राष्ट्रसंत या भारतमातेच्या कुशीत जन्मले आहेत. यातील एक योद्धा संन्यासी श्री समर्थ रामदास स्वामी आणि एक संन्यस्त योद्धा स्वामी विवेकानंद. हे श्री समर्थ आणि स्वामी विवेकानंद या भारतमातेच्या पोटी जन्माला आले आणि या राष्ट्रसंतांनी माणसातला माणूसधर्म माणसाला शिकवला. त्याला हा माणूसधर्म जगण्याचा मार्ग दाखविला. प्रयत्नवाद हे दोघांचेही व्रत होते! कोणतेही राष्ट्र उभे करायचे असेल, प्रगत व्हायचे असेल तर सामान्य माणूस घडवला गेला पाहिजे. समर्थांनी धर्माची व्याख्या फार सुंदर केली आहे. ते म्हणाले :सकळ धर्मामधे धर्म। स्वरूपी रहाणे हा स्वधर्म। परोपकारार्थ देह झिजविला पाहिजे. झिजण्यावाचून कीर्ती कैची। मना चंदनाचे परी त्वा झिजावे। परी अंतरी सज्जना निववावे।व्यक्तिगत जीवन चिमण्या- कावळेही जगतात; पण व्यक्तिगत जीवन जगून ते दुसऱ्याच्या परोपकारार्थ झिजविता आले पाहिजे. श्री समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद या भूतलावर निर्माण झाले आणि समाजातील मरगळ दूर सारून देव, देश आणि धर्माची शिकवण त्यांनी समाजाला दिली. मन आणि मनगट सशक्त असेल, तर आपल्यावर चालून आलेली शक्ती निर्बल पाहायला मिळेल. म्हणून धर्माधिष्ठित राज्य हेच खरे रामराज्य असेल!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक