शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - अर्जुनविषादयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 03:34 IST

महाभारत युद्धासाठी समोर उभ्या ठाकलेल्या आपल्याच

शैलजा शेवडे

समोर असता, गुरुजन माझे, आप्त इष्ट भाऊ,सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?कंप सुटे हा, माझ्या शरीरा, भ्रमित मन होई,गांडीव धनु हे, हातामधुनी, बघ गळून जाई,सारी चिन्हे, विपरीत दिसती, दाह कसा शमवू,सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?ज्यांच्यासाठी वान्छितसे हे, राज्य भोग नि सुखे,तेच स्वजन रे, सिद्ध होऊनी, लढण्या समोर उभे,त्यांना मारून त्रैलोक्य नको मज, काय मही घेऊ?सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?गुरुजन, आणिक वडीलमंडळी, इतरही आप्त इथे,दुष्ट कौरवा, मारून आम्हा, सुख असे कोणते,स्वजना मारून, पापांचेच धनी आम्ही होऊ,सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ?कुलक्षय होईल, अधर्म येईल, महत्पाप हे करणे,श्रेयस्कर ते प्रतिकाराविण, माझे रणी मरणे,नको नको हे युद्ध माधवा, रथ पुढे नेऊ,सांग कसे रे, मधुसुदना मी, हाती शस्त्र घेऊ,

महाभारत युद्धासाठी समोर उभ्या ठाकलेल्या आपल्याच आप्तस्वकीयांना बघून अर्जुन भांबावून गेला. अर्जुन अत्यंत पराक्रमी योद्धा. पण तरीही संवेदनाशील. क्षात्रधर्म एकीकडे लढ म्हणून खुणावतोय. अन्याय निपटून काढण्यासाठी, दुर्जनांना मारण्यासाठी युद्धासाठी तयार आहे. त्याचवेळी समोर शत्रुपक्षात आपल्याच लोकांना बघून बावरून गेलाय. हे युद्ध करून काय सुख मिळविणार आपण? असा संदेह त्याच्या मनात आलाय. त्याने आपले गांडीव धनुष्य खाली ठेवलंय आणि आपल्या सख्याला, सारथ्याला, कृष्णाला आपल्या मनातली खळबळ सांगतोय. सर्वसामान्य माणसालासुद्धा अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. धर्मात सांगितल्याप्रमाणे आपण सत्य बोलतो. तरीही मोठाच प्रश्न पडतो. म्हणूनच भगवद्गीतेचा अभ्यास अत्यंत उपयोगी पडतो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक