शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आनंद तरंग : साजे या विठ्ठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 04:15 IST

एकात परमेश्वर आहे, दुसऱ्यात नाही, हे कोण आणि कसे सांगणार... तो दूर आहे, तो जवळही आहे,’ ईशोपनिषदात हे अत्यंत सुंदर रीतीने सांगितले आहे.

शैलजा शेवडे

तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठलाया परब्रह्माला विठ्ठल म्हणा, याला राम म्हणा, गणपती म्हणा, कृष्ण म्हणा... तुम्ही तुम्हाला पाहिजे ते नाव देऊ शकता....ते परब्रह्म आहे तरी कसे..भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, ‘जगात दृष्टीस पडणाऱ्या सर्व वस्तू किंवा गुण माझीच रूपे आहेत. म्हणजे प्रतीके आहेत. तर त्यापैकी एकात परमेश्वर आहे, दुसऱ्यात नाही, हे कोण आणि कसे सांगणार... तो दूर आहे, तो जवळही आहे,’ ईशोपनिषदात हे अत्यंत सुंदर रीतीने सांगितले आहे.अनैजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्रुवन्पूर्वमर्षततद्भावतोऽन्यानत्येति तिष्ठत। तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति, अचल एक ते चपळ मनाहून, अप्राप्य इंद्रिया आधीच निघाले, मागे टाकी गतिमानांना, ईशतत्त्व ते एक अविचल, मनाहूनही तरी असे अचपळ पकडू न शकती इंद्रिये त्याजला, तदेजति तन्निजति तद्दूरे दद्वन्तिके। तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यत: ॥५॥ ते चल, ते अचल, ते दूर, ते अत्यंत जवळही, ते सर्वांच्या आतही, ते सर्वांच्या बाहेरही असे कसे ते तत्त्व असे, अचल आणखी चलही असे, गती देतसे विश्वा साºया, तरीही कसे ते स्थिरही असे ते दूर दूरही, ते अत्यंत जवळी असे,सपर्यगाच्छुक्रमकायमव्रणं अस्नाविरँ शुद्धमपापविद्धम।कविर्मनीषी परिभू: स्वयंभूयार्थातत्थ्यतोऽर्थान्व्यदधाच्छाश्वतीभ्य: समाभ्य: ॥८॥तो सर्वगत, तेजोमय, अशरीरी निष्कलंक,स्नायुरहित निष्पाप शुद्ध, सर्वसाक्षी अनंत,सर्वव्यापी, स्वयंभू, असे जो, नेमून दिली त्यानेच कामे,वैश्विक शक्तींना अनादी काळापासून ॥९॥ते असेही आहे, ते तसेही आहे... त्या परब्रह्माचे आपण काय वर्णन करणार...!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक