शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

आनंद तरंग: मनाची कोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 01:21 IST

आयुष्यातला महत्त्वाचा काळ त्यात नष्ट होतो. सत्य व कठोर कर्मनिष्ठा यातून मिळविलेले सुख त्यावर ईश्वरीशक्तीची मोहोर उमटली असते.

विजयराज बोधनकरराहुल आणि अरविंद दोघे एकाच शाळेत शिकले. राहुल जागृत होता. तो नेहमी म्हणायचा, वर्तमानाच्या तळहातावर जगण्यासाठी मोहाला व अनाठायी ईर्ष्येला मुठीत ठेवणे गरजेचे असते. कारण प्रत्येकाचं मन काचेसारखं असतं. आपल्यासोबत ज्यांनी इतरांची मने सांभाळलीत, ती मने आपोआप समृद्ध होत जातात, पण अरविंद हा भूतकाळाच्या मोहात अडकलेला एक दुर्दैवी जीव होता. बऱ्याचदा भूतकाळ हा पोकळ गोष्टीसाठी झुरवतो, ठगवतो, हे त्याला समजत नव्हते, त्यामुळे तो प्रगतीच्या मार्गापर्यंत पोहोचू शकत नव्हता. राहुल नेहमी अरविंदला सांगायचासुद्धा की, जो सतत वर्तमानाच्या दिशेने चालत राहतो, तो मागे वळून कधीच पाहात नाही. कारण मागे असतात फक्त भाविनक खड्डे. फक्त भावनेपोटी बुद्धीची भेट झाली नाही तर वर्तमानाच्या स्वागतासाठी ऊर्जा निर्माण तरी कशी होणार? धनापेक्षा मनाची कोडी जो सोडवतो तो कुठल्याही सर्वोच्च पदापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो आणि बुद्धीचा उपयोग जर शिवरायांच्या पावलांनी केला, तर रावणाला संपविणारा मोह चटणीलासुद्धा उरणारा नसतो. निसर्ग हा सतत शिकवत असतो, पण त्याच्या शाळेकडे बोटावर मोजावी इतकीच माणसे लक्ष देऊन शिकत असतात. सहजसुख सर्वांनाच हवं असतं. त्यासाठी दुबळी माणसं खूप नानातºहेचे कल्पनेतील किंवा खोटे मार्ग शोधतात. शॉर्टकटने आलेलं सुख त्याच मार्गानं निघून जातं. आयुष्यातला महत्त्वाचा काळ त्यात नष्ट होतो. सत्य व कठोर कर्मनिष्ठा यातून मिळविलेले सुख त्यावर ईश्वरीशक्तीची मोहोर उमटली असते. तीच प्रामाणिक कमाई आयुष्याला श्रीमंत करून जाते. जग त्याच्यासोबत असतं. निसर्गनियमांचे पालन करून जो सातत्याने कर्म करतो तोच अनेक निरर्थक मोहाचे पिंडदान करू शकतो व मोहातून सुटका करून घेतो. याचमुळे आंतरिक कौशल्य बाहेर येत असेल तर विजयाचा आलेख वरती नेताना कोण थांबवू शकतो?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक