शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 02:07 IST

भगवद्गीतेतला ८ व्या अध्यायातला २४वा श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अग्नी, ज्योती म्हणजे ज्वाळा, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे ६ महिने, यात मेलेले ब्रह्मवेत्ते लोक मेल्यावर ब्रह्मास पोचतात.

- शैलजा शेवडे

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।तत्र प्रयाता गच्छिन्त ब्रह्म ब्रह्मविदो जना:।।भगवद्गीतेतला ८ व्या अध्यायातला २४वा श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अग्नी, ज्योती म्हणजे ज्वाळा, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे ६ महिने, यात मेलेले ब्रह्मवेत्ते लोक मेल्यावर ब्रह्मास पोचतात. इच्छामरणी भीष्माचार्यांनी शरपंजरी पडलेले असतांनाही उत्तरायणाची वाट का पहावी. मला खरोखरच प्रश्न पडला होता. उत्तरायणात मृत्यू पावल्याने काय होते, तर मोक्ष मिळतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. कसला अग्नी, कसली ज्योत. काही कळत नव्हते. पण माझ्या मदतीस ज्ञानेश्वरी आली. त्यात लिहिले आहे, भगवद्रूप होणे आणि जन्ममरणाच्या फेºयात सापडणे, ही दोन्ही ठराविक मरणवेळेच्या आधीन आहेत. मृत्यू समय आल्यावर शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात. ब्रह्मिस्थतीला प्राप्त केले असता मरणकाळ प्राप्त झाला असतांना बुद्धीला भ्रम गिळत नाही. स्मरणशक्ती आंधळी होत नाही. आणखी मन मारत नाही. याप्रमाणे हा सर्व इंद्रियसमुदाय मरणसमयी टवटवीत असतो. हा त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे केवळ अग्नीचे सहाय्य असेल, तर घडेल. वाºयाने, किंवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, तेव्हा शाबूत असलेली आपली दृष्टी कशी पाहू शकेल. देह पडण्याच्या वेळी त्रिदोषाने देह आतबाहेर कफाने व्यापला जातो, अग्नीचे तेज निघून जाते. त्यावेळी प्राणास क्रियाशक्ती नसते. अर्चिरादि किंवा ज्योतिरादि मार्ग हा आरंभापासून अखेरपर्यंत उजेडाचा आहे. ज्ञान हे प्रकाशमय व परब्रह्म हे ज्योतिषां ज्योति: म्हणजेच तेजाचे तेज असल्यामुळे देहपातानंतर ज्ञानी पुरुषांचा मार्ग प्रकाशमय असणारच....!

टॅग्स :spiritualअध्यात्मिक