ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लोकसभेसाठी जमवाजमव सुरू झाली आहे. विद्यमान, माजी, नवखे असे सगळेच हालचाल करायला लागले. चर्चाही झडायला लागल्या. डिसेंबर १८ की मे १९ असे वादाचे फड रंग भरायला सुरुवात झाली तशी राजकीय नेत्यांची भाषा बदलत चालली. ...
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात करून सरकारवर टीका केली होती. त्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले. ...