शिवशाहीत सर्वधर्मसमभावाचे वातावरण होते. मात्र स्वातंत्र्यानंतर कोणतेही सण साजरे करतो म्हटले की पोलीस बंदोबस्त लागतोच. ज्या दिवशी पोलीस बंदोबस्ताशिवाय सण साजरे होतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवशाही नांदेल, असे प्रतिपादन आमदार ख्वाजा बेग यांनी केले. ...
यवतमाळात मंजूर झालेले परंतु नंतर मुख्यमंत्र्यांच्या गावी मूल जि. चंद्रपूर येथे पळविलेले शासकीय कृषी महाविद्यालय यवतमाळला परत देण्यात यावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्व ...
अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या प्रश्नांकडे विद्यमान सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. या समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाचीही अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जबाब दो’ पदयात्रेचे तरोडा, मंगरूळ येथे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्त्वात सोमवारी आर्णी येथून पदयात्रेला सुरुवात झाली. ...
राज्य सरकारमध्ये सहभागी पक्षांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ पदयात्रा काढली जाणार आहे. ...