कोल्हापूर : नांदणी मठातील हत्ती परत मिळावा यासाठी नागरिकांनी काढलेल्या मूक पदयात्रेमुळे रत्नागिरी-नागपूर आणि पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ ... ...
या समितीत तीन अधिकाऱ्यांचा समावेश असून ते विविध राज्यांमधील पीयूसी दर, नियम व तपासणी प्रक्रियेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत. ...
रहदारीच्या वेळी वाहतूक कोंडी : सिग्नलची वेळ जास्त असल्याने वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण; यशदा चौक, पी. के. चौकात वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी, वाहनांमुळे जीव गमाविण्याची वेळ ...
अनेकदा पत्रव्यवहार करून, विनंती करून आणि विविध समाज माध्यमांवर व्यक्त होऊन देखील पालकमंत्री अजित पवार ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ देत नाही. ...
- कर्मचाऱ्यांना घरातून तीन तास अगोदर निघावे लागते. तीन तास जाण्यासाठी आणि तीन तास घरी पोहोचण्यासाठी असे सहा तास केवळ प्रवासात जात असल्याने आयटीतील कर्मचारी त्रस्त ...
रस्त्यांची दयनीय अवस्था, सकाळी आणि संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे परिसरातील अनेक आयटी आणि अन्य कंपन्यांची आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करताना दमछाक ...
महापालिका, पोलिस आणि राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण या तिन्ही संस्थांच्या अपयशामुळे शहरातला प्रवास आता वेळ आणि पैशांचा अपव्यय करणारा दैनंदिन त्रास झाला आहे. ...