अंजली दमानिया यांनी काही बड्या नेत्यांचे खरातशी संभाषण झाल्याचा दावा केला होता. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, "जोपर्यंत खरात याच्यावर कोणतेही गुन्हेगारी आरोप नव्हते, तोपर्यंत त्याच्याशी कोणीही फोनवर बोलू शकत होते. ...
काजू बोंडसंदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व त्याची टीम भारतात येणार आहे. ...