श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
- मागील ४ वर्षांपासून पर्यावरणतज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरिक सातत्याने विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत. ...
सौरभ भारद्वाज यांच्या दाव्यानंतर, राघव चड्ढा यांच्या भविष्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चड्ढा येत्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशा चर्चा सुरू आहेत. ...
Nagpur : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आज नागपूर महानगरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या खास दिनानिमित्त भाजप युवा मोर्चा नागपूर महानगरातर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पक्षाचा अधिकृत ध्वज स ...
Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडूमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने राज्यातील आपले युवा नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना ऊमेदवारी न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. त्यावर आता खुद्द अन्नामलाई यांनी स्प ...