शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांच्या कोट्यासाठी ‘झेडपी’ अध्यक्षांची लॉबिंग

By admin | Updated: May 24, 2014 23:56 IST

जिल्हा परिषद अध्यक्षांकडील २0 बदल्यांचा कोटा कायम ठेवावा यासाठी यवतमाळातून लॉबिंग केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा परिषद अध्यक्षांनी मुंबईवारी केली आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्षांकडील २0 बदल्यांचा कोटा कायम ठेवावा यासाठी यवतमाळातून लॉबिंग केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा परिषद अध्यक्षांनी मुंबईवारी केली आहे.

गेल्या वर्षी जिल्हा परिषद अध्यक्षांना २0 बदल्यांचा कोटा दिला गेला होता. या बदल्या त्यांनी एकत्र किंवा वर्षभरात टप्प्याटप्प्याने करायच्या होत्या. या कोट्याआड जणू आर्थिक उलाढालीची मूभा दिली गेली होती. परंतु यावर्षी धडकलेल्या बदल्यांच्या नव्या आदेशात हा कोटा गोठविण्यात आला आहे. त्यामुळे यवतमाळसह राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्ष अस्वस्थ झाले आहे. हा कोटा परत मिळावा म्हणून येथील जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी लॉबिंग केले. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदांसह काँग्रेसमधील

आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील ५00 ते ७00 बदल्यांना स्थगनादेश मिळाला आहे. शिक्षकांच्या बदल्या मात्र चांगल्याच लांबणीवर पडण्याची चिन्हे आहे. कारण आधी आरटीईनुसार पदनिर्धारण व त्यानंतर समायोजन करण्याचे निेर्देश आहे. त्यानंतर कुठे शिक्षकांच्या बदल्या होणार आहे. पदनिर्धारणाबाबत शासन सूचना तथा आकृतीबंध देणार आहे. त्याची प्रतीक्षा आहे. आता आचारसंहिता लागल्याने या बदल्या ऑगस्टपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

(जिल्हा प्रतिनिधी)

‘कनेक्टेड’ अध्यक्षांना देशमुखांनी स्वत: संपर्क केल्याची माहिती आहे. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी एकवटण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर अध्यक्षांनी मुंबईवारीही केली. आत्ताच लोकसभेची आचारसंहिता संपली. पुन्हा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कामकाज कसे खोळंबले याची माहिती देशमुख यांनी मुंबईत पक्षाच्या नेत्यांना दिली. कोटा कायम ठेवण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यातच जिल्हा परिषदेचे प्रशासन बोलताना गोड पण कागदावर काटेकोर वागत असल्याने राष्ट्रवादीची येथे अडचण होत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या गोड बोलण्यामुळे पदाधिकार्‍यांचा अन्य विभाग प्रमुखांवर दबाव वाढत असल्याचा सूर आहे.