शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्हा परिषदेत राहणार ६१ गट

By admin | Updated: August 26, 2016 02:26 IST

जिल्हा परिषदेसाठी ६१ गट राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणूक विभागाने त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेसाठी ६१ गट राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणूक विभागाने त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही.जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी जागांच्या आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करण्याचा कार्यक्रम निवडणूक विभागाने घोषित केला आहे. २३ सप्टेंबरला विभागीय आयुक्त प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणार आहे. पुढील १५ दिवसांत गट आणि गणांचे चित्र स्पष्ट होणार आहे. यापूर्वी ६२ गट आणि १२४ गण होते. मात्र आता २०१७ च्या निवडणुकीत ६१ गट आणि १२२ गण राहणार असल्यावर निवडणूक विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. तथापि त्यासंबंधी अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही.यवतमाळ तालुक्यातील वडगाव गट या निवडणुकीत रद्द झाला आहे. या गटातील दोन गणही आता रद्द होण्याची शक्यता आहे. परिणामी यवतमाळ तालुक्यातील एक जिल्हा परिषद सदस्य कमी झाला असून पंचायत समिती सदस्यही कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पंचायत समितीचे गण कमी होतील, की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. संबंधित गणात समाविष्ट इतर गावांना दुसऱ्या गणात समाविष्ट करण्यात येईल, की तो गण दुसऱ्या नावाने तसाच राहील, याबाबतही संभ्रम कायम आहे. येत्या ९ सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचना पूर्ण होणार आहे. त्यावेळीच गट आणि गणांची स्थिती स्पष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)