शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

झापरवाडी ग्रामस्थांनी रस्त्याचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:26 IST

जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील टोकावरील झापरवाडी येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देनागरिक संतप्त : काम निकृष्ट होत असल्याचा आरोप

ऑनलाईन लोकमतआर्णी : जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील टोकावरील झापरवाडी येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी ते बंद पाडले.झापरवाडी येथील रस्त्याचे काम पुसद येथील कंत्राटदाराने २० टक्के कमी दराची निविदा भरून घेतले आहे. कंत्राटदाराने गावात कामाला सुरूवात केली. मात्र काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंत्यांना तक्रार देऊन काम बंद करण्याची मागणी केली. पूर्ण साहित्य उपलब्ध झाल्याशिवाय काम सुरु करु नये, अन्यथा जनआंदोलन ऊभारू, असा ईशाराही त्यांनी दिला.दरम्यान, कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाला सुरूवात केली. मात्र जेमतेम २०० मीटरचे काम होताच गावकऱ्यांनी ते बंद पाडले. मात्र वरिष्ठ अधिकाºयांनी अद्याप झापरवडीला भेट दिली नाही. झापरवाडी हे माजी जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम यांचे गाव आहे. विद्यमान सदस्य प्रकाश राठोड हे सुद्धा याच भागातील आहे. गावकºयांनी त्यांच्याकडेही तक्रार केली. त्यांनी काम निकृष्ट दर्जाचे होणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही दिली.या रस्त्याबाबत गावकºयांची तक्रार आल्याचे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्णीचे उपअभियंता भेंडे यांनी सांगितले. मात्र त्यावर काय कारवाई झाली, याबाबत ते काहीही सांगू शकले नाही.लोकप्रतिनिधी, प्रशासन प्रचंड उदासीनजिल्हा परिषदेच्या रस्त्यांबाबत नेहमीच ओरड होते. पुसद, उमरखेड भागात तर एकाच रस्त्यावर दोनदा काम करण्यात आल्याचे उघड झाले. चांगल्या रस्त्यावर दुसºयांदा काम दर्शवून लाखोंचा मलीदा लाटला गेल्याचेही दिसून आले. तरीही लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन आहे. कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असताना त्यांना कुणीही आडकाठी आणताना दिसत नाही. त्यामुळे कंत्राटदारांची हिम्मत वाढत आहे. अखेर गावकºयांनाच पुढाकार घेऊन अशी कामे थांबवावी लागतात. लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे कंत्राटदारांशी लागेबांधे तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.