शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

रोजगाराच्या शोधात तरुणाने गमावले पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:08 IST

गावात हाताला कोणतेही काम मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात मुंबईकडे निघालेल्या बाभुळगाव येथील एका तरुणाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले.

ठळक मुद्देधामणगावात रेल्वेखाली पडला : बाभुळगावचा तरूण जात होता मुंबईला

आॅनलाईन लोकमतबाभुळगाव : गावात हाताला कोणतेही काम मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात मुंबईकडे निघालेल्या बाभुळगाव येथील एका तरुणाला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. धामणगाव स्टेशनवर रेल्वेत चढताना खाली पडला आणि दोन्ही पायावरून रेल्वे गेली. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेला हा तरुण सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचार घेत आहे.जमीरखान अमीरखान (२०) रा. नेहरूनगर बाभुळगाव असे जखमी बेरोजगार तरुणाचे नाव आहे. तो आपला भाऊ समीरखान याच्या सोबत कामाच्या शोधात मुंबईला जात होता. ४ डिसेंबर रोजी तो धामणगाव रेल्वे स्थानकावर पोहोचला. तेथे मुंबईचे तिकीट काढले. विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चढताना त्याचा पाय घसरला आणि तो रुळावर कोसळला. संपूर्ण रेल्वे त्याच्या पायावरून गेली. दोन्ही पायाचे अक्षरश: तुकडे पडले. दरम्यान त्याचा भाऊ याच रेल्वेने पुढे निघाला होता. त्याला ही माहिती चांदूर रेल्वे जवळ मिळाली. त्याने तात्काळ बाभुळगावात फोन करून अपघाताची माहिती दिली.तोपर्यंत त्याला धामणगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईकांनी त्याला सेवाग्रामच्या रुग्णालयात भरती केले. सध्या तो तेथे उपचार घेत आहे.जमीरचे वडील मोलमजूरी करतात. जमीरवरच संपूर्ण भिस्त होती. मात्र या अपघाताने त्याचे दोन्ही पाय हिरावून घेतले. आर्थिक परिस्थिती अभावी योग्य उपचार ही होत नसल्याची खंत वडील अमीरखान यांनी व्यक्त केली.या तरूणाला आता खºया अर्थाने मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन त्याला मदतीचा हात द्यावे अशी अपेक्षा आहे.