शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तू पाह्यत राह्यली सगुण, लोक चंद्रावर गेले निघून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:38 IST

तू पाह्यत राह्यली सगुण, लोक चंद्रावर गेले निघून अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी श्रोत्यांना रिझविले. प्रसंग होता अंकुर साहित्य संघाच्या ‘आगमन शिशिराचे’ या कवी संमेलनाचे.

ठळक मुद्देकवी संमेलनाने रिझविले : अंकुर साहित्य संघाचा ‘आगमन शिशिराचे’ कार्यक्रम, कथाकथनही रंगले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तू पाह्यत राह्यली सगुण,लोक चंद्रावर गेले निघूनअशा एकापेक्षा एक सरस कवितांनी श्रोत्यांना रिझविले. प्रसंग होता अंकुर साहित्य संघाच्या ‘आगमन शिशिराचे’ या कवी संमेलनाचे. ज्येष्ठ नागरिक भवनात झालेल्या या कार्यक्रमात रुपेश कावलकर आणि पुनित मातकर यांच्या संचलनाने रंगत आणली. प्रख्यात शायर मन्सूर एजाज जोश हे कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. भेटलेली माणसे मी काळजाने जोडली, असा शेर सादर करीत किशोर तळोकार यांनी दमदार सुरूवात केली. त्यांना दाद देत कवी हेमंत कांबळे यांनी कविता सादर केली.अरे आम्ही परिस्थितीनंकफल्लक असलो तरीबाबासाहेबांच्या इचाराचेसच्चे पाईक आहोतअन् तुमचा आवाजमोठा करणारे आमीचमाईक आहोतशिवलिंग काटेकर, गजानन छबिले, संतोष कोकाटे, प्रा.संजय कावरे, धीरज चावरे, प्रा. दिनकर वानखेडे, गुलाब सोनोने यांनी दर्जेदार रचना सादर केल्या. डॉ. मनिष सदावर्ते, विजय ढाले, नीलेश तुरके यांच्या कवितांना रंगत आणली. कवी गजेश तोंडरे यांनी फुलांचे स्वभाव सांगणारी कविता सादर केली. जयंत कर्णिक, अन्नपूर्णा चौधरी, अमर पवार, तात्याजी राखुंडे, महेश अडगुलवार, डॉ.दीपक सव्वालाखे, भीमराव वानखडे, कल्पना मादेश्वार, नितीन धोटे, सुरेश गांजरे, प्रमिला उमरेडकर, किरण वैद्य, राजश्री बिंड, जयकुमार वानखडे, महेश किनगावकर, पुष्पलता भंबुलकर, जयंत अत्रे, पुष्पाताई नागपुरे यांनी कविता सादर केल्या.प्रथम सत्रात नरेंद्र इंगळे यांनी पाण्याचा हंडा ही विनोदी कथा सादर केली. मुकूंद तेलीचरी यांनी ओरिएन्टल सर्कस, तुळशीराम बोबडे यांनी कथा सादर केली. प्रा.वसंतराव पुरके अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे, सचिव हिंमत ढाळे, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापूरे, जयंत बापू पाटील, सिकंदर शहा, मनोहर शहारे, जिल्हाध्यक्ष विद्या खडसे, शाखाध्यक्ष प्रमोद देशपांडे उपस्थित होते.या उपक्रमासाठी प्रमोद देशपांडे, सुरेश राऊत, सुनील खडसे, तोष्णा मोकडे, महेश किनगावकर, सुवर्णा ठाकरे, समीना शेख, महेश मोकडे, अलका राऊत आदींनी परिश्रम घेतले.