शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

कोरोनाला हरविण्यासाठी योग, आयुर्वेदचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:38 IST

वाढत्या रुग्ण व मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडत आहे. खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिल आकारात आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांचे ...

वाढत्या रुग्ण व मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडत आहे. खासगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिल आकारात आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. ते उपचारविनाच घरीच आजार अंगावर काढत आहेत. त्यात त्यांचा मृत्यू होत आहे. अशा स्थितीत डॉ. अमोल खांदवे यांनी या आजारात नाक, गळा, श्वसन नलिका व फुफ्फुस यामध्ये मुख्यतः होणारे संक्रमण रोखण्यासाठी आयुर्वेदातील नस्य चिकित्सा पद्धती अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

जलनेती या शुद्धी क्रियेद्वारे कोमट पाण्यातून ड्रॉप्स, मिश्रण हे पाच भौतिक पद्धतीने तयार केलेले औषधी थेंब टाकून संपूर्ण श्वसन तंत्राचे शोधन या बहुुपयोगी जलनेती पद्धतीने करून फुफ्फुसापर्यंत जाणारे संक्रमण तेथे पोहोचण्यापूर्वीच संशोधित करता येते. या चिकित्सेने संपूर्ण श्वसन तंत्राचे शोधन होऊन दूषित संसर्ग व कफ पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे रोग्यांनी घाबरून न जाता ही चिकित्सा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

अत्यंत स्वस्त अशी ही चिकित्सा असून, रुग्णालयात भरती असलेले रुग्णसुद्धा घेत असलेल्या उपचारासोबत ही चिकित्सा करू शकतात, असे त्यांनी सांगितले. गरीब रुग्णांना ही चिकित्सा आपण मोफत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संक्रमित रुग्णाकरिता डॉ. खांदवे यांनी संशोधित संजीवनी रसायन व संजीवनी काढा तयार स्वरूपात निःशुल्क उपलब्ध करून दिला आहे. संक्रमित रुग्णांकरिता उपयोगात येईल, अशी पांचभौतिक संजीवन किट व आर्थिकदृष्ट्या औषधोपचार करण्यास अक्षम रुग्णांकरिता निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. योग व आयुर्वेदमुळे आपण सर्व रोग व संसर्गापासून मुक्त होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.