शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पांढरकवडा वाय पॉर्इंट धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:32 IST

येथील वाय पॉइंटवर सतत लहान-मोठे अपघात होत असून हा पॉर्इंट अत्यंत धोकादायक झाला आहे. नेहमीच भरधाव वाहने जाणाऱ्या वाय पॉइंटवरील रस्त्यावर असलेले गतीरोधकही काढण्यात आल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगतीरोधकही काढले : उड्डाणपूल तयार करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील वाय पॉइंटवर सतत लहान-मोठे अपघात होत असून हा पॉर्इंट अत्यंत धोकादायक झाला आहे. नेहमीच भरधाव वाहने जाणाऱ्या वाय पॉइंटवरील रस्त्यावर असलेले गतीरोधकही काढण्यात आल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.पांढरकवडा शहराच्या दर्शनी भागाातूनच वाराणसी ते कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग जात असून शहरात प्रवेश करायचा झाल्यास याच मार्गावरून जावे लागते. राष्ट्रीय महामार्ग आणि पांढरकवडा शहराकडे जाणारा मार्ग मिळून या रस्त्याला इंग्रजी अक्षर वाचा आकार आल्यामुळे या पॉइंटला वाय पॉइंट हे नाव पडले. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाने रात्रंदिवस भरधाव वाहने धावतात. या रस्त्यावरून पांढरकवडा शहरात प्रवेश करताना दोन्हीही बाजुंनी सारखी वाहनांची वर्दळ सुरू असते. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात प्रवेश करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.या स्थळावर सतत लहान मोठे अपघात होतात. वाहनांचा वेग मंदावण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुला गतीरोधक बसविण्यात आले होते. या गतीरोधकामुळे वाहनांचा वेग काही प्रमाणात कमी होत होता. परंतु आता गतीरोधकही काढण्यात आले. परिणामी वाहनांचा वेग वाढला असून रात्रंदिवस महामार्गाच्या दोन्ही बाजुंनी भरधाव वाहने चालतात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.