शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

यवतमाळचा इयत्ता बारावीचा निकाल ९३.५ टक्के

By विशाल सोनटक्के | Updated: May 21, 2024 13:47 IST

Yavatmal : परीक्षेला बसलेल्यांपैकी ९१.२६ टक्के मुले उत्तीर्ण

यवतमाळ: इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. अमरावती विभागाचा निकाल ९३ टक्के लागला असून  यवतमाळ जिल्ह्याचा ९३.५ टक्के निकाल लागला आहे. यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. परीक्षेला बसलेल्यांपैकी ९१.२६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण यवतमाळ  जिल्ह्यात ९५.०६ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९८.३५ टक्के निकाल नेर तालुक्याचा लागला आहे. तर सर्वात कमी म्हणजे ८३.६० टक्के निकाल तालुक्याचा आहे.

यवतमाळ तालुका ९२.२७ टक्के, दारव्हा ९२.५०, दिग्रस ९४.२०, आर्णी ९६.२७, पुसद ९३.१७, उमरखेड ९४.८८, महागाव ९७.६६, बाभूळगाव ९७.५२, कळंब ९३.१२, राळेगाव ९४.०९, मारेगाव ८७.५५, पांढरकवडा ८८.९८, झरी जामणी ८८.६०, वणी ८३.६० तर घाटंजी तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ९२.६० टक्के लागला आहे.  जिल्ह्यातून ३१ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ३१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २९ हजार १७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :Result Dayपरिणाम दिवसStudentविद्यार्थीYavatmalयवतमाळ