शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यवतमाळला पाण्यासाठी पाच कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:45 IST

यावर्षी पाऊस कमी झाल्याने यवतमाळचा पाणी प्रश्न तीव्र होणार आहे. ही शक्यता लक्षात घेता उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाच कोटींची मागणी केली.

ठळक मुद्देभावना गवळी : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी पाऊस कमी झाल्याने यवतमाळचा पाणी प्रश्न तीव्र होणार आहे. ही शक्यता लक्षात घेता उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाच कोटींची मागणी केली. प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती मुख्यमंत्र्यांकडे मांडली जाईल, असे खासदार भावनाताई गवळी यांनी सांगितले.महाराष्टÑ जीवन प्राधिकरण, सिंचन विभाग, नगरपरिषद अधिकाºयांची बैठक मजीप्रा कार्यालयात घेण्यात आली. नगराध्यक्ष कांचन चौधरी, मजीप्राचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले यांच्या उपस्थितीत पाणीप्रश्नावर विचार विनिमय झाला. निळोणा प्रकल्पात पाणी नाही, तर चापडोहत अत्यल्प साठा आहे. यावर बेंबळाचे पाणी आणणे हा एक उपाय आहे. मात्र, तेथून आणलेले पाणी निळोणा आणि चापडोहच्या जलशुद्धिकरण प्लांटमध्ये पोहोचविण्यासाठी ५०० हॉर्स पॉवरचा मोटारपंप आवश्यक आहे. यासाठी किमान पाच कोटींची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विशेष बाब म्हणून पाच कोटी रुपये त्वरित देण्यात यावे, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. प्रत्यक्ष भेट घेऊनही परिस्थिती त्यांच्याकडे मांडली जाईल, असे भावनाताई गवळी यांनी कळविले आहे.