शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीने त्रस्त शेतकऱ्यांनी ११ एकरातील उभ्या कपाशीवर सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 10:44 IST

Agriculture Yawatmal news कपाशी बोंडात कापसाऐवजी बोंडअळीच निघत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ११ एकरातील उभ्या कपाशी पिकांत गावातील जनावराचे खांडच सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: बोगस बियाणे नंतर परतीच्या पावसांनी हातातील सोयाबीन पिके गेली. कपाशी पिकांना ही परतीच्या पावसाचा फटका बसला . आता शेतातील कपाशी बोंडात कापसा ऐवजी गुलाबी बोंडअळी निघत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे . शासन दरबारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा न्याय कधी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लोणी येथील शेतकरी अमोल सोळंके, नितीन सोळंके, निलेश सोळंके ह्या तिघां भावाची चौदा एकर शेतात अडीच एकर सोयाबीन तर ११ एकरात कपाशी पिकांची लागवड केली. बोगस बियाणे नंतर परतीच्या पावसानी अडीच एकरातील सोयाबीनचे कवडीचही उत्पादन झाले नाही, कपाशी पिकांवर आपले उत्पादन होईल या आशेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कपाशी बोंडात कापसाऐवजी बोंडअळीच निघत असल्याने संतप्त झालेल्या सोळके कुटंूबीय शेतकऱ्यांनी ११ एकरातील उभ्या कपाशी पिकांत गावातील जनावराचे खांडच सोडले. यामुळे यावर्षी या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होण्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

टॅग्स :agricultureशेती