शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

बुद्धांच्या विचारांची आज जगाला सर्वाधिक गरज

By admin | Updated: May 4, 2015 00:09 IST

जगात सध्या सर्वत्र अराजकता व हिंसा पसरली आहे. अशावेळी आज सर्वाधिक गौतम बुद्धांच्या विचाराची जगाला गरज

हंसराज अहीर : आर्णी येथे बुद्ध विहाराचे उद्घाटनआर्णी : जगात सध्या सर्वत्र अराजकता व हिंसा पसरली आहे. अशावेळी आज सर्वाधिक गौतम बुद्धांच्या विचाराची जगाला गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले. आर्णी येथे बुद्धी विहार उद्घाटन सोहळा तथा मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते रविवारी बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार ख्वाजा बेग, उद्धवराव येरमे, भारत राठोड, पुरुषोत्तम गावडे, डॉ.सुनील भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपल्या भाषणात पैनगंगा पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होईल, असे सांगितले. कार्यक्रमासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)