शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
3
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
4
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
5
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
6
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
7
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
8
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
9
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
10
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
11
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
12
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
13
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
14
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
16
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
17
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
20
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले

ऊसतोड कामगार निघाले कारखान्याकडे

By admin | Updated: November 6, 2016 00:25 IST

साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातून ऊस तोडणीसाठी हजारो कामगार रवाना होत आहेत.

गाव, वाड्या, तांडे ओस : ४० हजारांवर मजूर रवाना पुसद : साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातून ऊस तोडणीसाठी हजारो कामगार रवाना होत आहेत. दिवाळीनंतर तांडे, वाड्या, वस्त्यांत कारखान्याला जाण्यासाठी मजुरांची लगबग झाली असून मजुरांना निरोप देण्यासाठी कुटुंब रस्त्यावर थांबलेले दिसतात. आतापर्यंत हजारो मजूर ऊस तोडणीसाठी गेल्याने तालुक्यातील तांडे-वाडे ओस पडली आहे.यावर्षी काही भागात चांगला पाऊस झाला तर काही भागात कमी पाऊस झाल्याने शेती व्यवसायही संकटात आला आहे. त्यामुळे कुटुंबासह ऊसतोड मजूर महाराष्ट्रासह इतर राज्यात स्थलांतर करीत असल्याचे दिसत आहे. शेकडो मजूर स्थलांतर झाल्याने या ऊसतोड कामगारांच्या पाल्याचे शिक्षणही बुडण्याची शक्यता आहे. पुसद तालुक्यात अनेक गावाहून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा ठिकाणी कामाला जात आहेत. चार ते पाच महिने पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगारांना आपल्या कुटुंबासह जातात. ऊसतोड मजुरांचे आठ ते पंधरा दिवसात या गावाहून त्या गावाला कामगारांचा टोळ्याचे स्थलांतर होत असल्याने तसेच अनेक ठिकाणी शाळांची सोय नसल्याने ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. ट्रक, ट्रॅक्टर तालुक्यातील वाड्या व रस्त्यांवर हजर होतात. मजुरांच्या स्थलांतरामुळे बाजारपेठेवर परिणाम जाणवणार आहे. परंपरागत असलेल्या ऊसतोडीचा धंदा थांबता थांबत नाही. बारमाही बायागतीचा तालुक्यात अभाव असल्याने मजूर दरवर्षी बाहेर जात आहे. स्थलांतरित मजुरांचा आकडा समोर आला नसला तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातून ४० हजाराच्यावर ऊसतोड मजुरांचे स्थलांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)स्थानिक कापूस उत्पादकांची होणार कोंडीतालुक्यातील बहुतांश शेतमजूर ऊस तोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात जात आहेत. चांगल्या रोजगाराच्या शोधात दरवर्षी मजुरांचे कुटुंबच्या कुटुंब स्थालांतरित होते. परंतु, या स्थलांतरामुळे तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते. तालुक्यात उसाप्रमाणेच कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या कापूस वेचणीचे काम सुरू आहे. मात्र तालुक्यातील मजूर मोठ्या प्रमाणात बाहेर जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.