शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्हा परिषद अभियंत्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:54 IST

जिल्हा परिषद अभियंत्यांनी विविध मागण्यांसाठी लेखनी बंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाने दुष्काळी क्षेत्रातील टंचाईचे कामे प्रभावीत झाले आहे.

ठळक मुद्देफाईली अडल्या : पाणी टंचाई निवारणाची कामे थांबली

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा परिषद अभियंत्यांनी विविध मागण्यांसाठी लेखनी बंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाने दुष्काळी क्षेत्रातील टंचाईचे कामे प्रभावीत झाले आहे. पाणीटंचाईचा यामध्ये समावेश आहे. या कामाच्या मंजुरीसाठी कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीची गरज आहे. कामबंद आंदोलनाने ही फाईलच थांबली आहे.जिल्हा परिषद अभियंता संघटनेने राज्यभरात लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. पहिल्या टप्प्यातील आंदोलन दोन दिवस चालणार आहे. ३१ मार्चपर्यंत या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास बेमुदत आंदोलन होणार आहे. जिल्हा परिषद अभियंता संघटनेला शासन मान्यता देण्यात यावी, जिल्हा परिषद अभियंत्यांना प्रवास भत्त्यासाठी दरमहा १० हजार देण्यात यावे, जिल्हा परिषद अभियंता संवर्गातील आणि स्थापत्य संवर्गातील रिक्त पदे भरण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षेबद्दल लागू केलेला अद्यादेश रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले.संघटनेचे अध्यक्ष संजय मानकर, कार्याध्यक्ष प्रवीण येंडे, सचिव गणेश शिंगाणे, दीपक निचळ, अरविंद घरडे, रमेश कोरेटी, शशिकांत बोजेवार, आशीष तिमसे, पियूष कुरळकर, अलका मुंढे, मनोज जाधव, राजेंद्र लभाने, गणेश निमजे, प्रशांत ठमके, गोपाल उमाटे, वसंत भोकरे आदी उपस्थित होते.