शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

‘जन-धन’मध्ये निव्वळ खाते उघडण्याचेच काम

By admin | Updated: January 24, 2015 23:03 IST

केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन’ योजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश खात्यावरून कुठलेही व्यवहार होताना दिसत नाही.

अखिलेश अग्रवाल - पुसदकेंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन’ योजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश खात्यावरून कुठलेही व्यवहार होताना दिसत नाही. खाते उघडल्यानंतर ४५ दिवसापर्यंत व्यवहार न केल्यास विमा योजनेचा व इतर लाभ मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केलेले आहे. याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले आहे. जन-धन योजनेतील खातेदाराचा अकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या परिवारातील एक लाख रुपयांची विमा रक्कम देण्यात येणार असल्याचे बँकांना शासनाने कळविले आहे. इतर सुविधाही देण्यात येणार आहेत. केंद्राने ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली. तो उद्देश अजूनही सफल होत नसल्याचे चित्र आहे. त्यापुढे केंद्राच्या उद्देशाप्रमाणे पैसा चालनात आलेला नाही. झिरो बॅलन्सची खाती अधिक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याचा गैरफायदा घेत काहींनी खाते उघडण्यासाठी प्रती व्यक्ती ५० रुपये आकारणीही सुरू केल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाने जन-धन योजनेचा प्रचार, प्रचार केल्याने प्रत्येक नागरिकाला आपले खाते बँकेत असावे असे वाटत आहे. मात्र कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत सहजपणे जन-धन योजनेचे खाते उघडता येत नाही. याचा पुसद शहरात अनेकांना प्रत्यय आला आहे. जन-धन योजने अंतर्गत खाते उघडणाऱ्या ग्राहकाला एक लाखाचा अपघात विम्याचे कवच देण्यात आले आहे. मात्र हा निधी कसा दिला जाईल याविषयी बँकादेखील अनभिज्ञ आहेत. याव्यतिरिक्त नागरिकांमध्ये या योजनेविषयी वेगवेगळे गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे योजनेचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्ह्यात विविध बँकामध्ये लाखो ग्राहकांनी जन-धन योजनेत खाते उघडले. त्यापैकी निम्म्याहून अधिक ग्राहकांनी खात्यावर व्यवहार केला नसल्याचे पुढे आले.